team
काँग्रेस पक्ष देशाच्या समस्यांची जननी : पंतप्रधान मोदी
करीमनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील करीमनगर येथे जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी बीआरएस आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले ...
पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
मुंबई: भारतात राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकावे’, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ...
अक्षय्य तृतीयेपूर्वीच भाववाढ, चांदी ११०० तर सोने ‘इतक्या’ रुपयांनी महागले
जळगाव: सध्या जागतिक घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. दरम्यान, अक्षय तृतीया सण दोन दिवसांवर आली असताना सोने आणि चांदीचा भाव ...
क्रू “मास सिक लीव्ह” वर गेल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 86 फ्लाइट रद्द
नवी दिल्ली: केबिन क्रू सदस्य “सामुहिक आजारी रजेवर गेल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसची किमान 86 उड्डाणे रद्द करण्यात आली”, अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले. शेवटच्या क्षणी ...
‘काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, सोनिया गांधींनी सत्य बोलण्याची सवय लावावी’: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून देशातील जनतेला ...
अंबानी-अदानींना शिव्या देणे बंद करा, किती संपत्ती उचलली..’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न
तेलंगणातील करीमनगर येथील निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार हल्ला चढवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल ...
मंगळवार ठरला घातवार! भीषण अपघात मुलांसह आईचा मृत्यू, पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : भरधाव वेगाने जाणार्या कारने दिलेल्या धडकेत महिलेसह तिची दोन्ही मुले आणि त्या महिलेचा भाचा अशा चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल संध्याकाळी जळगाव ...
मेष, तूळ, कुंभ यासह इतर राशीच्या लोकांसाठी कसा असेल दिवस ? जाणून घ्या राशिभविष्य
मेष: व्यवसायात गुंतलेल्या लोकांना विस्तारासाठी जास्त मेहनत करावी लागेल. नोकरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक काम करावे. तुमच्या महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. राजकारणात ...
आम्हाला आमच्या हक्काच भारत सरकार पाहिजे ; जळगावात उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले ?
जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांची आज जळगावात शिवतीर्थ मैदानात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे ...
बदल करून एकदा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला संघी द्या : करण पाटील
जळगाव : महागाईच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही या मुद्द्यावर असेल हे आपण सारे मुद्दे आपण अनेक दिवसापासून ऐकत ...















