team
भाजपने जाहीर केली दिल्लीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी ; महाराष्ट्रातून या नेत्याचा समावेश
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीतील 7 जागांवर चुरशीची स्पर्धा होणार आहे. दिल्लीत एकही जागा गमावू ...
लग्न लावून आर्थिक फसवणूक करायचे , महिलांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : उपवर लग्नाच्या वयात असणार्या गरजू व्यक्तींना हेरून त्यांच्याशी मध्यस्थांमार्फत संपर्क करून दोन ते पाच लाखांपर्यंत घेत फसवणूक करणार्या आंतरराज्यीय महिलांच्या टोळीचा कासोदा ...
हेमंत सोरेन ९६ दिवसांनी ‘या’ कारणासाठी काही तासांसाठी तुरुंगातून आले बाहेर
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी न्यायालयाच्या परवानगीने बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले आणि काही तासांच्या पोलिस कस्टडीत त्यांचे मूळ गाव नेमरा येथे पोहोचले. ...
योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, सपा यांच्या डीएनएमध्ये ‘रामद्रोह’ असल्याचा केला आरोप
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका केली की त्यांच्या डीएनएमध्ये ‘रामद्रोह’ भरला आहे. त्यांनी हि टीका काँग्रेसच्या माजी नेत्या ...
‘या’ सोप्या योगासनांचे 5 फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करतील
आजकाल लोक फिट राहण्यासाठी जिममध्ये जाऊन डाएट आणि व्यायाम करतात. तसेच आपल्या देशात गेल्या हजारो वर्षांपासून योगासन केले जात आहे. योग आपल्या एकूण आरोग्यासाठी ...
उत्तर भारतीय ब्राह्मण संघातर्फे उपनयन संस्कार समारोह : २२ बटुक सहभागी
जळगाव : शहरात प्रथमच उत्तर भारतीय ब्राह्मण समाजाचा “सामुहीक उपनयन संस्कार (मुंज) चा कार्यक्रम उत्तर भारतीय ब्राह्मण संघाचे अध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच ...
पुष्पा 2 पुढे ढकलण्यापासून वाचवण्यासाठी निर्मात्यांनी केली ही मोठी योजना!
या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’ अव्वल स्थानावर आहे. मोठ्या पडद्यावर खळबळ माजवण्यासाठी पुष्पा राज पुन्हा परतत आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटासाठी स्टेज तयार करण्यात ...
यात शंका नाही…’ तिसऱ्या टप्प्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘याबाबत’ चिंता व्यक्त केली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतदान वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे ...
जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
जळगाव: जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. या कडक उन्हानामुळे जीवनमान विस्कळीत झाल आहे. उष्मघाताचा जिल्ह्यात पहिला मृत्यू झाला आहे. करमाड, ता. पारोळा येथील अर्जुन ...
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी 10 जूनपर्यंत मुदत
जळगाव, : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय ...















