team
जाम साहेब श्री शत्रुसल्य सिंहजी कोण आहेत? ज्यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी भेट देऊन घेतले आशीर्वाद
जामनगर : निवडणूक रॅलींना संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत. दरम्यान, वेळ काढून पंतप्रधान मोदींनी जामनगर येथील जाम साहेब श्री शत्रुसल्य सिंहजी यांच्या ...
भारत विकास परिषदेतर्फे कामगारांना रुमाल वाटप
जळगाव : येथील भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उन्हापासून संरक्षण होऊन आरोग्य चांगले राहावे म्हणून २०० हमाल कामगारांना पांढरे ...
1 जुलैपासून लागू होणार नवीन गुन्हेगारी कायदा ; पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यांची घेणार मदत
१ जुलैपासून भारतात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांकडून मदत मागितली आहे. जेणेकरून ही माहिती ...
मुक्ताईनगर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
मुक्ताईनगर : लोकसभा निडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून तिसऱ्यांदा खा.रक्षाताई खडसे यांना संधी दिली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला आहे. ...
हिंदू धर्माशी खेळून काँग्रेस पराभवाचे दु:ख व्यक्त करत आहे : योगी आदित्यनाथ
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भगवान राम आणि शिव यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ...
‘तुम्ही देशात 370 परत आणू शकणार नाही, CAA हटवू शकणार नाही : पंतप्रधान मोदी
जुनागढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जुनागडमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना खुले आव्हान ...
पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवे आहे ; पंतप्रधान मोदी
काँग्रेस इथे मरत आहे, तिथे पाकिस्तान रडत आहे. पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवे आहे, जसे 2014 पूर्वीचे सरकार होते, असे सरकार ज्याच्या अंतर्गत मुंबईत ...
पद्म पुरस्कार ; नामांकनाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर
केंद्र सरकारने बुधवारी म्हणजेच 1 मे रोजी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांची कामगिरी पद्म पुरस्काराने सन्मानित होण्यास योग्य आहे अशा सर्व प्रतिभावान ...
केंद्राचा मोठा निर्णय : सर्व राज्य सरकारांना करावी लागेल मसाल्यांची गुणवत्ता चाचणी
केंद्र सरकारने भारतातून निर्यात होणारे मुख्यतः मासल्यावरील वादानंतर आदेश काढले आहेत. या आदेशानुसार सर्व राज्य सरकारांना मसाल्यांची गुणवत्ता तपासणी चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान, ...















