team
Samruddhi Highway accident: ‘एक डुलकी’अन् कारचा भीषण अपघात, कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
प्रयागराज येथे कुंभ स्नान करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन ...
‘मला माफ करा’ म्हणत…, इंजेक्शनद्वारे विष घेऊन उद्योजकाने संपवले जीवन
कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथे राहणाऱ्या व्यावसायिकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. राजीव मोहन भिंगार्डे (वय ४८, रा. ताराबाई ...
दिल्ली दरबारी खान्देशातील बोलीभाषांचा जागर! अ. भा. मराठी साहित्य संमेलनात एकमेव ’अथर्व’चे ग्रंथदालन
Marathi Sahitya Sammelan 2025: मराठीची पंढरी दिल्ली दरबारी पोहचल्याने मराठी भाषकांमध्ये आनंद, चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माय मराठी ही अभिजात भाषा ...
Crime News : अंघोळीला गेला, पण बाहेरच नाही आला; दरवाजा तोडताच समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले
मंद्रूप : बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय ...
धक्कादायक ! वर्ध्यातील हॉटेलच्या बिर्याणीत गोमांस; पोलिसात गुन्हा दाखल
हिंदू धर्मात गाईला विशेष महत्व देण्यात आले आहे . गोवंश कत्तल व गोमांस विक्रीवर बंदी असतानाही वर्धा शहरात एका हॉटेलमधी बिर्याणीत गो-मास आढळून आले ...
Pune tourists: तारकर्ली समुद्रात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तारकर्ली येथे समुद्रात बुडून पुणे, हडपसर येथून आलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर एक युवक गंभीर असून, त्याच्यावर ...
तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम; बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले
जळगाव : चांगदेव महाराज तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दि. 21 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी ...
Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण
राज्यात उष्णेतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भातील तापमान झपाट्याने वाढत असून, उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली ...
पत्नीने सांगितलं लग्नाआधीच एक सत्य, ऐकताच नवऱ्याने उचललं ‘हे’ पाऊल
पती-पत्नीचं नातं हे केवळ विवाहाच्या गाठीने बांधलेलं नातं नसून, ते विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्याने घडतं. कोणत्याही नात्याचा गाभा विश्वास असतो. पती-पत्नींमध्ये प्रामाणिकपणा असेल, ...