team

डेंग्यू तापातून लवकर बरे व्हायचे असेल तर हे 5 घरगुती उपाय करा, फायदे आहेत आश्चर्यकारक

By team

वाढत्या उन्हात अनेक आजार बळावतात. डेंग्यू हा देखील यापैकीच एक आहे. हे सर्व टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रतिकारशक्ती मजबूत करणे. मात्र, अनेकदा लोक या ...

iPhone 15 येथे चक्क 50 हजार रुपयांनी स्वस्त, लगेच करा ऑर्डर

By team

तुम्हालाही iPhone 15 घ्यायचा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. लॉन्चिंगच्या वेळी आयफोन 15 ची किंमत 79 हजार 900 रुपये होती, परंतु आता ...

रामनवमीच्या दिवशी रामललाचे दरवाजे फक्त 5-5 मिनिटांसाठी बंद राहतील, तब्बल इतके तास मिळेल दर्शन

By team

रामनवमी 2024:   बुधवार, 17 एप्रिल 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात भक्तांना 19 तास राम ललाचे दर्शन घेता येणार आहे. दिवसातून फक्त 5-5 मिनिटे दरवाजे ...

अमरनाथ यात्रेकरुंसाठी आनंदाची बातमी! यात्रेची नोंदणी आजपासून

By team

जम्मू :  देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होत आहे. यासाठी नावनोंदणी सोमवारपासून सुरू होणार आहे. २०२४ ची अमरनाथ ...

केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By team

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 15 दिवसांची शिक्षा पूर्ण ...

रामद्वारा (जगतपाल) येथे दोन दिवसीय अखंड रामजप नामस्मरण

By team

जळगाव : आदी सतगुरू सुखरामजी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त जगतपालजी चांडक गुरुजी यांनी मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय अखंड रामनाम जप नामस्मरण करण्यात आले. याचे आयोजन ...

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

By team

नागपूर : पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपुरात पोहोचले आहेत. रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याने ...

डॉ. बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून, समाज उत्थानाचे काम करावे :  पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

    जळगाव :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे अगाध आहे. त्यांच्या या विविधांगी पैलूमुळे ...

या राज्यात चार दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता

By team

देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी अवकाळीने थोडी उसंत घेतल्यानंतर आता ...

या राज्यात आहेत देशातील सर्वाधिक मतदार असलेले कुटुंब

By team

  लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, आसाममध्ये एक कुटुंब सापडले असून, तेथे 350 मतदार आहेत. हे ...