team
सोमवार ठरला घातवार! वाहनाचा कट लागल्याने, कोसळून तरुण जागीच ठार, पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : रुग्णालयात दाखल असलेल्या चुलत भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी येत असताना दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने संजोग सुरेश ...
जळगाव जिल्हा महिला असो.तर्फे महिला दिनी विविध कार्यक्रम
जळगाव : महिला व निर्भीड व स्वावलंबी बनिवण्याच्या हेतूने मागील आठ वर्षांपासून जळगाव जिल्हा महिला असोसिएशन जागतिक महिला दिन साजरा करत आहे. यावर्षी जागतिक ...
जगाला गवसणी घालणारी आत्मनिर्भरता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना आकार घेत ८ असून जगामध्ये भास्तीय वस्तूंची मागणी वाढली आहे. नरेंद्र मोदी यांच्या अधक प्रयत्नानंतर भारतामध्ये ...
मुक्ताईनगर पर्यटन क्षेत्रासाठी ५० कोटींचा निधी : मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुक्ताईनगर: उद्योगधंद्यांमध्ये आपले काय? म्हणून यांनी हिस्सेवारी मागितल्याने राज्यातील उद्योग-धंदे बाहेर गेले, मात्र शिंदे सरकारच्या काळात पाच लाख कोटींचे करार करण्यात आले. राज्याचा मुख्यमंत्री ...
अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची मोठी कारवाई ; २७ लाखांचा गुटखा जप्त
सोयगाव : अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत वाहनासह २७ लाख ३२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल पकडला. ही कारवाई ...
Jalgaon News : सीमी प्रकरणात अटक झालेल्या भुसावळातील शिक्षकाचे निलंबन
भुसावळ : सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात २२ वर्षांपासून फरार असलेल्या भुसावळातील न.पा. उर्दू शाळेतील शिक्षक हनीफ शेख मोहम्मद हनीफ (भुसावळ) यांना न्यू दिल्लीतील ...
Washim : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाशिम शहरात शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे स्वागत केले. वाशिम नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ ...
आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना लिहलेल्या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा; काय म्हटलंय पत्रात ?
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावरुन मविआतील घटक पक्षांना चांगलंच अडकून ठेवलं आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना ...
सुप्रीम कोर्टाचा AAP ला दणका ; 15 जूनपर्यंत कार्यालय खाली करण्याचे दिले आदेश
Supreme Court : आम आदमी पक्षाविरोधात तक्रार करण्यात आली होती की, त्यांचे कार्यालय कोर्टाला दिलेल्या जागेवर बांधण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने आम आदमी पार्टीला ...
५ मार्च पासून ४२ हजार कंत्राटी वीज कामगारांचा संप !
Maharashtra Rajya Vidyut Mandal: वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० ...















