team
याच कारणामुळे अशोक चव्हाण काँग्रेस सोडले, शरद पवारांचा मोठा दावा
महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संसदेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचा उल्लेख हा एक प्रकारचा धोका असल्याचा दावा केला होता, ...
सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आणि सुप्रिया सुळेंनीही कंबर कसली, ‘वहिनी’ आणि ‘नणंद’ यांच्यात आर पार!
बारामती लोकसभा मतदारसंघ अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अजित पवार गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुनेत्रा पवार त्यांच्या विकास रथासह शहरात फिरून जोरदार प्रचार करत ...
अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवणार? राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा झटका!
झारखंड: २०१८ मध्ये अमित शाह यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणात कोर्टाने निर्णय देताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ...
रोहित शर्माला स्वतःचे रूप पाहून ‘राग’ आला, रांची कसोटीत अचानक काय घडले?
रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, मात्र उपाहारानंतर इंग्लंडचे फलंदाज जो रूट आणि बेन फोक्स यांनीही शानदार फलंदाजी केली. दुसऱ्या सत्रात ...
अनोशेपोटी मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
Health Tips : मुनका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. भिजवलेल्या मनुका अधिक उपयुक्त ठरतात. मनुक्यांमध्ये अनेक गुणधर्म असतात ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. रक्त वाढवण्यापासून ...
‘जिओ फायनान्शियलने’ केले गुंतवणूकदारांना मालामाल ! दोन महिन्यात तब्बल ४४% झाली वाढ
रिलायन्स ग्रुप : रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला वित्त सेवा व्यवसाय वेगळा केला आहे आणि जिओ फायनान्शियल स्वतंत्रपणे सूचीबद्ध केले आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने 265 रुपये ...
Jalgaon News : कत्तलीसाठी जाणाऱ्या ३४ म्हशींची पोलिसांकडून सुटका
रावेर : कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या ३४ म्हशींची रावेर पोलिसांनी सुटका करीत ट्रक जप्त केला तर त्रिकूटाविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर-ब-हाणपूर ...
मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावर, कोर्ट काय म्हणालं?
Bombay High Court : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्यात येईल. ...
खुशखबर! भुसावळमार्गे उधना ते जयनगर विशेष एक्स्प्रेस धावणार, या स्थानकांवर असेल थांबा
भुसावळ: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अजून एक खुशखबर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने उधना ते जयनगर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...















