team
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
Pulwama Attack : पुलवामा हल्ला हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस म्हणून स्मरणात आहे. याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी ...
बारावीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना ‘टीईटी’ अनिवार्य
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा केल्या जात आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात् टीईटी उत्तीर्ण ...
भाजप नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? चर्चांना उधाण
रत्नागिरी: काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा ...
राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे,तिथे…काय म्हणाले नितेश राणे ?
मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे राणे म्हणाले कि, “संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ...
रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवा विक्रम ‘या’ बाबतीत ठरली देशातील पहिली कंपनी
रिलायन्स इंडस्ट्रीज : 13 मार्च 2024 हा दिवस भारतासह शेअर बाजाराच्या इतिहासाच्या पानावर नोंदवला गेला आहे. या दिवशी देशातील एकाच कंपनीचे मूल्य 20 लाख ...
व्हॅलेंटाईन डेच्या आधी 13,000 रुपयांनी स्वस्त झाला हा फोन! तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही
तुम्हाला व्हॅलेंटाईन डे 2024 ला तुमच्या जोडीदाराला नवीन Apple iPhone 15 भेटवस्तू द्यायचा असेल, तर iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. ...
जर तुम्हाला खूप दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत असेल तर या पद्धतीचा अवलंब करा
बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकला खूप सामान्य आहे कारण या ऋतूमध्ये सर्दी-खोकला सर्दी होतो. परंतु काही लोकांसाठी हा खोकला त्यांना बरेच दिवस अडकून ठेवतो. आजकाल हवामान ...
पुण्यात नेमकं चाललंय काय? मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन महिलेचा खून
पुणे: मागील महिन्याभरात राज्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत . त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली ...
छ.संभाजीनगरमध्ये खळबळ, दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना ...
नाना पटोलेंना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
मुंबई: नाना पटोले कुठल्याही एका पक्षात आणि एका पदावर टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...















