team

बिहारमध्ये स्थापन होणाऱ्या ‘सरकारला’ काँग्रेस जबाबदार ! काय म्हणाले के.सी.त्यागी

By team

बिहार:  JDU अध्यक्ष नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजभवनातून बाहेर पडताना ते म्हणाले की, मी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला ...

जळगाव महानगरपालिकेंतर्गत निघाली भरती, इतका मिळाले पगार

By team

तुम्हीपण नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास जळगाव शहर महानगरपालिका महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना ...

पुण्यात मुली असुरक्षित? पुण्यात अभिनेत्रीवर अत्याचार, नेमकं काय घडलं ?

By team

पुणे :  शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यात सगळ्याच प्रकारचे ...

1 फेब्रुवारीपासून बँकेच्या नियमात होणार ‘हे’ मोठे बदल

By team

जानेवारी महिना आता संपत आला असून. पुढील महिन्यात म्हणजेच १ फेब्रुवारीला अंतिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे, अशातच बजेटसोबत इतर अनेक मोठ्या नियमात बदल ...

आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार ‘या’ नेत्यांना..

By team

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात ...

Jalgaon News: सराफ बाजारात तब्बल १४ लाख ५९ हजार ५२४ चोरी, मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

By team

जळगाव : तिसऱ्या मजल्यावरील दागिन्यांचे दुकान व दुसऱ्या मजल्यावर सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बंद दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तब्बल १४ लाख ५९ हजार ५२४ ...

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही : राज ठाकरे

By team

नवी मुंबई: आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. आजपासून ...

ओबीसी समाज देखील मतदान करतो हे ‘सरकारने’ विसरु नये, काय म्हणाले छगन भुजबळ

By team

मुंबई:  मराठा आरक्षणासंबंधात अधिसूचना निघाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर नाराज आहेत. ओबीसींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये ...

मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण

By team

अमळनेर : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय म राठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे ...

काँग्रेस आहे कोठे दाखवा हो…!

By team

लहान मुलांना नेहमी गोष्ट सांगताना एक पद्धती वापरली जाते. सांगितले जाते की, खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा होता… अगदी तशी अवस्था जिल्ह्यातील काँग्रेसची झाली ...