team

‘१० वी-१२ वीच्या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळाला अधिक वेळ…वाचा सविस्तर

By team

पुणे:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा ...

Jalgaon News: रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

By team

जळगाव:  शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या राजू भोई या तरुणाचा वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. या ...

ठरलं तर .. समाजवादी पार्टी लढवणार ‘इतक्या’ जागा

By team

‘INDIA’ युतीच्या जागा वाटप:  उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं आहे अशी माहिती सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली आहे.पश्चिम ...

केरळचे ‘राज्यपाल’ बसले संपावर…,जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By team

केरळ:  शनिवारी (२७ जानेवारी) केरळमध्ये पुन्हा एकदा एसएफआय आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्लममध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने ...

Bihar: राजकीय पेचप्रसंग असताना भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेसला सांभाळण्याची मोठी जबाबदारी

By team

बिहार:  बिहारमधील राजकीय नाट्य काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. येत्या काही क्षणात बिहारमध्ये सरकारचे चित्र कसे असेल, ते कितपत टिकेल, याबाबत सध्या तरी काही सांगता ...

रवींद्र जडेजा आऊट झाला की नाही हे थर्ड अंपायरलाही माहीत नव्हते, पण तरीही…

By team

India vs England:  भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा आणि त्याच्या चाहत्यांचे मन दुखावले. हा भारतीय ...

बिहारमध्ये असे स्थापन होईल ‘सरकार’

By team

पाटणा:  बिहारमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाआघाडी तुटणे निश्चित मानले जात आहे. त्याची घोषणा होणे बाकी आहे. त्याच वेळी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव किंवा राष्ट्रीय ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याकडे जाण्यासाठी आता ‘ही’ रेल्वे झाली सुरु

By team

तुम्हीपण जर भुसावळ ते पुणे प्रवासकरत असाल तर ही खुशखबर आहे तुमच्यासाठी, रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ‘INDIA’ आघाडीसाठी तोडो यात्रा

By team

बिहार:  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, बिहारमधील सध्याच्या परिस्थितीबाबत मी असे म्हणू शकतो की काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ...

Bihar News: नितीश गेले तर लालूंसोबत किती आमदार उरतील, बहुमताचा दावा कसा करत आहेत?

By team

बिहार : बिहारमध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. नितीशकुमार आणि लालू यादव कुटुंबातील अंतर प्रत्येक क्षणाला वाढत आहे. बिहारमध्ये लवकरच सत्ता परिवर्तन होणार असल्याचे ...