team

तमालपत्रात दडला आहे फक्त जेवणाची चवच नाही तर आरोग्याचा खजिना, जाणून घ्या त्याचे उत्तम फायदे

By team

तमालपत्र हा आपल्या स्वयंपाकघरातील एक उत्कृष्ट घटक आहे, जो केवळ कंटाळवाणा भाजी किंवा कारल्याची चवच वाढवत नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर पोषक घटक ...

Jalgaon News : अज्ञात वाहनाच्या धडकेने मांडवेदिगरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

By team

जळगाव :  भरधाव अज्ञात वाहनाने उडवल्याने मांडवेदिगर येथील मूळ रहिवासी – व हल्ली कुसुंबास्थित प्रौढाचा मृत्यू झाला. हा अपघात जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवार, ...

बाबर आझमने खेळला ‘घातक’ शॉट, LIVE मॅचमध्ये सिक्सर मारताच पाकिस्तानी बॅट्समनला…

By team

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानने तिसरा सामना गमावताच मालिकाही गमावली. मात्र, ड्युनेडिनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या सामन्यात असे काही घडले की, ज्याने ...

खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक : राहुल नार्वेकरांनी केला पलटवार

By team

मुंबई:  सर्व सत्य माहिती असूनही, खोटं बोलून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. खोट्यापेक्षा अर्धसत्य समाजासाठी अधिक घातक असते, ...

टीव्हीवर काय दाखवले जात आहे हे मला माहीत नाही पण.. अली गोनी

By team

बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यातील भांडण संपताना दिसत नाहीये. दोघेही रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडत असतात. अनेक वेळा भांडण ...

घटना, कायद्याचा मुडदा कसा पडतो?

By team

कुठल्यातरी एखाद्या प्रकरणाचा निकाल आला तर, निकालात कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार, हा मूलभूत किंवा नैसर्गिक नियमच आहे. मग जिंकलेला जल्लोष करणार आणि हरलेला ...

हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा वाजली, टीम इंडियात परतण्याचा मार्ग खडतर झाला

By team

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र हार्दिक पांड्यासाठी पुनरागमनाचा मार्ग कठीण झाला आहे.शिवम दुबेच्या कामगिरीनंतर हार्दिक पांड्याचं टीम इंडियात पुनरागमन खूप कठीण ...

शरद पवारांच्या पक्षाने मुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवली ‘उद्धव गटाच्या आमदारांच्या निर्णयाविरोधात…

By team

महाराष्ट्र :  शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव गटाच्या आमदारांबाबतच्या निर्णयाविरोधात शिंदे गट न्यायालयात जाणे म्हणजे ...

नऊ वर्षात २४.८ कोटी लोक दारिद्र्याच्या बाहेर नीती आयोगाचा अहवाल

By team

नवी दिल्ली :  २०१३-१४ ते २०२२-२३ या नऊ वषारच्या काळात २४.८२ कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात ...

अट्टल दुचाकी चोरटा धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; चार दुचाकी जप्त

By team

धुळे :  धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी T जप्त करण्यात आल्या असून त्यातील दोन  ...