team
मराठी अप्सरेचे दक्षिणेत पदार्पण
मुंबई : मराठी कलाविश्वातील प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रुती मराठे, सचिन खेडेकर अशा अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली ...
जळगाव पीपल्स को-ऑप बँक मध्ये ‘या’ पदांवरती भरती जाहीर
नोकरी: तुम्हीपण नोकरीच्या शोधात असाल तर हि आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी जळगाव पीपल्स को-ऑप बँक मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या ...
सामंथा बनली निर्माती, होतो आहे शुभेच्छांचा वर्षाव
हैदराबाद : ‘पुष्पा’तील गाण्याने लोकप्रिय झालेली अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू गेल्या काही महिन्यांपासून अभिनयापासून लांब आहे. विश्रांतीसाठी तिने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. मात्र, ...
Jalgaon news: 8 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, चोरट्यांनी केले लंपास
जळगाव : दोन तरुणांचे प्रत्येकी 8 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार 10 रोजी घडली प्रविण निंबा पाथरे (35) हे ...
RBI: बँकांचे कर्ज भरावेच लागणार; माफी मिळणार नाही
मुंबई: काही माध्यमांतून कर्जमाफी करून देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. कायदेशीर शुल्क भरून घेऊन कर्जमाफीची प्रक्रिया करून देऊ, असे दावे या जाहिरातीतून केले ...
आफ्रिका क्रिकेट मंडळाकडे पैसे नाहीत का? सुनील गावस्कर
नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका 1 यांच्यातील टी-२० मालिकेतील – पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रविवारचा सामना 7 पावसात वाहून गेल्याने लिटिल ...
कायदेशीर निर्णय म्हणून मर्यादित नाही, तर हा आशेचा एक किरण आहे: पंतप्रधान मोदी
जम्मू-काश्मीर: कलाम ३७० सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे, आणि भारताच्या संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे, असे पंतप्रधान ...
आज राष्ट्रीय स्वदेशी दिन: आपले’पणाची जाणीव जगात भारी
नागपूर: जगातील कोणताही देश असो त्याच्यासाठी आपल्या देशाविषयीचा स्वाभिमान सर्वोपरी असतो. हा आपला देश, हे आपल्या देशातील उत्पादन, या स्वाभिमानाला तोडच नाही. स्वदेशीचा हा ...
काश्मीर खोऱ्यात होणार बदल: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज जम्मू-काश्मिरातून कलम ३७० निष्प्रभ करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने काश्मीर खोऱ्यात अनेक बदल होण्याचे संकेत घटनेच्या जाणकारांनी वर्तविले आहे. आता ...
गटारीचे सांडपाणी राज्यमार्गावर,अपघातांना मिळतेय निमंत्रण
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील अमळनेर-चोपडा-बऱ्हाणपूर या राज्य महामार्गावरून गटारीचे सांडपाणी वाहत असल्याने नेहमी किरकोळ अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. याबाबत पातोंडा ...















