team

तीन वर्ष, तीन आयुक्त अन्‌‍ तीन केक तरीही अनधिकृत बेसमेंटचा प्रश्न मार्गी लागेना

By team

जळगाव : शहरातील विविध व्यापारी संकुलात असलेल्या बेसमेंटचा वापर पार्किगसाठी न करता त्याचा व्यावसायीक वापर होत आहे. तो थांबवून तेथे पार्किंग करण्यात यावी या ...

कंत्राटी वाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या दिमतीला,आरटीओकडून कारवाई होताच जुन्या वाहनातून प्रवास

By team

जळगाव ः  आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारताच त्यांच्यासाठी असलेले जुने वाहन सोडून नव्या वाहनातून प्रवास करणे सुरू केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ...

वादळाने स्मारकावर पडल्या फांद्या, मनपाने नाही उचलल्या, शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील चित्र

By team

जळगाव : तीन ते चार दिवसांपुर्वी जोरदार वाऱ्यासह अवकाळी आलेल्या पावसामुळे शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील अनेक झाड्यांच्या फांद्या तुटून पडल्यात. या सर्व फांद्या उद्यानात ...

आमदार सुरेश भोळे : शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 40 कोटींचा निधी

By team

जळगाव : जनतेच्या मनातलं सरकार आल्यापासून जळगाव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला त्यात आज अजून 40 कोटीची भर पडली. सर्व रस्ते हे काँक्रिटीकारणात ...

पाकिस्तानला मिळाले तब्ब्ल ‘इतके’ दशलक्ष कर्ज

By team

पाकिस्तान: रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला आशियाई विकास बँकेकडून $658 दशलक्ष कर्ज मिळाले आहे. यामध्ये बाजार दराने $300 दशलक्ष महाग कर्ज देखील समाविष्ट ...

…तर आदित्य ठाकरेंची चौकशी होणार,चंद्रशेखर बावनकुळे

By team

नागपूर :  २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येपुर्वी दिशा सालियानचा इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. ती सुशांत सिंह राजपुतची ...

आशिष शेलार : दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंनी स्वत:हून एसआयटी चौकशीला सामोरं जायला हवं

By team

मुंबई : दिशा सालियान प्रकरणी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.दिशा सालियान मृत्यू प्रकरणी ज्या पद्धतीने संशयाचं ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे त्यांच्यावर केला जोरदार पलटवार

By team

नागपूर : मध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे, आणि पहिल्याच दिवशी सहभागृहात वार पलटवार करण्यात येत आहेत. विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला ...

या रेल्वे गाड्या धावणार फक्त नागपूर पर्यंत, हे आहे कारण

By team

रेल्वे : प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेस आजपासून म्हणजेच ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरपर्यंतच धावणार ...

16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट ॲटॅक अन् सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी तरी…. ती जिवंत

By team

असं म्हणतात देव तारी,त्याला कोण मारी असं म्हटलं जात दैव जर बलवत्तर असेल तर कोणत्यापन कठीण प्रसंगातून माणूस हा बचावतो. मुलुंडमध्ये अशीच एक घटना ...