team
‘आई न तू वैरीण’ मुलगाच हवा म्हूणन आईने केले असे काही…
Crime News: सामाज्यमध्ये आता मुलगा आणि मुलगी या वतरी खुप प्रमाणात जागृती करण्यात आलेली आहे.आता बरचसे पालकांना एकाच मुलगी देखील आहे, पण अजून देखील ...
विद्यार्थ्यांना मिळणार आता दुपारच्या जेवणात हे पदार्थ
मुंबई : महाराष्ट्र राज्यतील सरकारी शाळातील विध्यार्थ्यांना दिल्या दिल्या जाणार्या माध्यान्ह भोजनात खिचडीशिवाय अंडी किंवा केळी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ...
मनाच्या कक्षा रुंदावणारा दीपोत्सव !
दिवाळी हा सण असा आहे, ज्या सणाचा झगमगाट सर्वत्र सारखाच असतो. दिवाळी वर्षातला सर्वांत मोठा सण असूनही तो काल आणि आजच्या फेऱ्यात अडकला आहे, ...
मृणाल ठाकूर करणार या अभिनेत्या सोबत लग्न
मृणाल ठाकूर ही बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्याचे ‘है नन्ना’ (है पापा) आणि ‘फॅमिली स्टार’ हे दोन ...
लाखों दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी! इतके लाख दिवे लावले जाणार
अयोध्या : दिवाळी सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. सगळीकडे नागरिक दिवाळीची तयारी ही जोरात चालू आहे.अश्यातच अयोध्येतील दिवाळीची चर्चा सगळी कडे सुरु ...
आ.मंगेश चव्हाण यांचा महाविकास आघाडीला दे धक्क
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे. काल पार पडलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच व ...
jalgaon news: कागद बनवणाऱ्या कंपनीतून 67 हजारांचे साहित्य चोरीला
जळगाव ः जळगाव एमआयडीसीतील के-सेक्टरमधील कागद बनवणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने 67 हजारांचे साहित्य लांबवले. हा प्रकार शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस ...
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने ,त्याने उचले मोठे पाऊल
चाळीसगाव : शेतकरी तरुणाला मुलीकडून पसंती मिळत नसल्याने नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे घडली. याबाबत मेहुणबारे पोलिसात अकस्मात ...
तुमचे मुलं10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत? मग ही बातमी आहे तुमच्यासाठी खास
देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील अल्पवयीन मुलांसाठी बचत खाती उघडण्याची सुविधा प्रदान करते.बँक आणि श्रेणींमध्ये खाते उघडण्याची सुविधा प्रदान करते.या ...
भारत भक्तीची साधना !
स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर हा देश स्वतंत्र झाला पाहिजे, याला विश्वामध्ये गौरवशाली स्थान प्राप्त झाले पाहिजे यासाठी अनेकानेक संघटना आणि संस्था सुरू झाल्या. ...















