team
शेतकऱ्यांनी मित्र आणि हितचिंतक गमावला
भारतातील हरित क्रांतीचे जनक आणि अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवणारे महान कृषी वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन् यांचे निधन हे अनपेक्षित म्हणता येणार नसले, ...
पोलीस दलात नोकरी करायची आहे? इतक्या जगांवरती आहे बंपर भरती
तुम्हाला पण देशसेवा करायची आहे. तर तुमच्यासाठी ही आहे, खास संधी 10वी पास इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली असून यासाठीची संबंधित ...
आजपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम
देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. त्यानुसार आज 1 ऑक्टोबरपासून देशात कोणते बदल झाले आहेत. आजपासून कोणकोणते बदल होणार आहे हे ...
जळगावात हिवाळ्याचे आगमन कधी होणार?
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.जळगाव जिल्ह्यात मागच्या चार पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे,आता येणाऱ्या पुढच्या आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच ...
राज्यात जनसहभागातून स्वच्छतेचा जागर
जळगाव : स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा थीम “कचरामुक्त भारत” उपक्रम आयोजन ...
जिल्हाधिकारी: अभियंता भवन जिल्ह्याचे भूषण
जळगाव : अभियंता भवनाची निर्मिती खूपच सुंदर आहे. भवनाच्या माध्यमातून दिसणारी क्रिएटीव्हीटी, सुंदर पेन्टिंग, राष्ट्रपुरूष, शास्त्रज्ञ, संत यांचे फोटो तसेच विविध धरणांचे फोटोसह माहिती ...
आनंदाची बातमी : वाघूर भरले; पाण्याचे नो टेंशन
जळगाव : ऑक्टोबर महिना आला की जळगावकरांसह महापालिकेला चिंता पडते ती पुढील वर्षाच्या पाण्याची. 10 दिवसांपर्यंत वाघूर धरणाचा पाणी साठा कमी होता. त्यामुळे डिसेंबरपासून ...
jalgaon news: जिल्हा परिषदेच्या 4 हजार कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाईन जमा
जळगाव : येथील जिल्हा परिषदेने ऑनलाईन कामकाजाच्या बाबतीत भरारी घेतली आहे. अर्थ विभागातून प्रथमच ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हाभरातील सेवानिवृत्त 4 हजार 10 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या थेट ...
कामे कमी आणि धमक्या जास्त…!
जळगाव महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ नुकताच संपला. नगरसेवक असताना कोणी किती दिवे लावले हे जळगाव शहराच्या परिस्थितीवरून लक्षात येते. नेमकी काय परिस्थिती हे वेगळे ...
Narendra Modi : यांनी दिला कठोर परिश्रम करण्याचा मंत्र
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महत्त्वाकांक्षी गटांसाठी ‘संकल्प सप्ताह’ या आठवडाभराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ब्लॉक स्तरावर प्रशासन सुधारणे हे संकल्प ...















