team
Jalgaon News: कंडारी हत्याकांडातील मृतांची संख्या तीन
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे घडलेल्या हत्याकांडातील जखमी तिसर्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात ...
jalgaon news: जळगावातील गावठी दारू विक्री करणारी महिला स्थानबद्ध
जळगाव: वारंवार गावठी दारू विक्रीचे गुन्हे करणार्या जळगावातील महिलेवर जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. एमपीडी अंतर्गत गावठी दारू भट्टी चालवणार्या महिलेवर ...
जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही
जळगाव : सरकार शेतकरी, युवक, महिला यांच्यासह विकासाचे प्रश्न सोडवण्याबाबत गंभीर नाही. त्यांना फक्त सत्ता काबिज करणे, निरपराध जनतेवर लाठीचार्ज करणे आणि निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ...
‘टायगर 3’ चे फर्स्ट लूक पोस्टर आले समोर
सलमान खान च्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच त्याचे या आधी आलेले टायगर चित्रपटाला त्याच्या प्रेक्षकानी भरभरून प्रतिसाद दिला आहे.आता सलमानच्या ...
Jalgaon News: विवाहितेला पोस्टाने पाठवला ट्रिपल तलाख
भुसावळ: भुसावळ शहरातील खडका रोड परीसरात माहेर आलेल्या विवाहितेला कौटुंबिक वादातून पतीने पोस्टाद्वारे ट्रिपल तलाखाची नोटीस पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ ...
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : जळगावात रास्ता रोकोतून व्यक्त केला निषेध
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष असा लाठी चार्ज केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. असेच पडसार जळगावातही उमटले. मराठा समाजातर्फे आज दुपारी 12 वाजता ...
………. अन् मुलीनं केली आईची हत्या
अनैतिक संबंधातून अनेक प्रकारच्या घटना घडल्याच्या आपल्याला दिसून येत आहेत. मात्र गुजरात मध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गुजरात राज्यातील भुज येथे रहाणाऱ्या ...
Jalgaoan News: माहेरून १० लाख रुपये आण म्हणत केला विवाहितेचा छळ
जळगाव : शेती तसेच घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत म्हणून छळ करणाऱ्या पतीसह चार आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यानगर येथील ...
जो बायडेन यांचे स्वागत करण्यासाठी भारतही पूर्णपणे सज्ज
नवी दिल्ली: राजधानी दिल्ली मध्ये ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौरा ...
jalgaon news: शहरातील 40 हजार घरांपर्यंत पोहोचले ‘अमृत’चे पाणी
जळगाव: शहरात अमृत योजनेचे 40 हजार घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी अमृत योजनेचा पाणीपुरवठा पोहोचलेला नाही. यात अद्याप 30 किलोमीटरचा पाईपलाईनचा ...















