team

दिव्यांगांविषयी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा !

By team

समाजात विविध प्रकारची माणसं असतात. त्यातील काही व्यक्ती या शारीरिकदृष्ट्या वा मानसिकदृष्ट्या सामान्य माणसांपेक्षा वेगळी असतात. म्हणजेच सामान्य माणूस जसा आपली कामे सहजपणे पूर्ण ...

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे काळाच्या पडद्याआड

By team

तरुण भारत न्युज : मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांच वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन  झाले. असून  यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली ...

मानसिक आरोग्यासाठी सकारात्मकतेची ऊर्जा

By team

    तरुण भारत न्युज :कोणत्याही मानसिक आरोग्याच्या समस्येवर सकारात्मक मानसिकता हा सर्वोत्तम उपाय आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्हाला मानसिक आरोग्य ...

मोदीविरोधाचे ‘डोर्सी’डोहाळे

By team

आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, नवनवीन ‘टूलकिट’ही समोर येताना दिसतात. ‘मोदी हटाओ’ हे एकमेव लक्ष्य समोर ठेवून काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू दिसते. दिल्लीतील ...

समान नागरी कायद्याची गरज

By team

सवलती घेताना धर्माचा आधार घ्यायचा आणि कायदे पाळताना मात्र, भारतीय दंड संहितेचा अवलंब करायचा, ही दुटप्पी भूमिका थांबवणे गरजेचे आहे. अपेक्षेप्रमाणेच केंद्र सरकारने समान ...

कार्ल्यातील एकवीरेच्या परिसरात होणार वृक्ष लागवड

By team

मुंबई (प्रतिनिधी): कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात देशी झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. आई एकवीरा भाविक ...

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!

By team

तरुण भारत न्युज :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि अध्यात्मिक जीवनाची साक्ष सांगणारी वारी… वारीचे आजचे वास्तव काय, तर वारी आणि वारकरी ...

रश्मिकाला तिच्याच मॅनेजरने फसविले

By team

पुष्पा  चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची फसवणूक झाली आहे. अभिनेत्रीसोबतची ही फसवणूक अन्य कोणी नसून तिच्या मॅनेजरने केली आहे. बातमीनुसार, मॅनेजरने ...

मनी प्लांट लावण्याचे फायदे!

By team

 मनी प्लांटचे वैज्ञानिक नाव “एपिप्रेमनियम आणि वॉलेरिया” आहे आणि ही सॉलोमन द्वीपसमूह प्रदेशातील वन्य वनस्पती आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे वाढवता येते. ज्योतिषांच्या ...

१३ लाख कोटींचे लग्नसोहळे

By team

 लग्नसोहळ्यांकडे सामाजिक इव्हेंट म्हणून बघितले जाते. पूर्वी लग्न सोहळ्याची तयारी वर्षभरापासून केली जात होती. अगदी बारीक-सारीक गोष्टी नमूद करून वधूपक्ष डोळ्यात तेल घालून या ...