team
Rajnath Singh : कारगिल दिनी पाकवर टीकास्त्र, म्हणाले ‘त्या युद्धाच्यावेळी आम्ही…’
Rajnath Singh : cross LOC त्या युद्धाच्यावेळी आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नाही तर याचा अर्थ आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू शकलो नाही असा होत नाही, ...
Jalgaon News : जिल्हा परिषदेची ‘ही’ बंद शाळा तळीरामांसाठी अड्डा!
खिर्डी, ता. रावेर : खिर्डी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडावू झाल्यानंतर ती पाडण्यात न आल्याने ही बाब तळीरामांच्या पथ्थ्यावर पडली आहे. या प्रकारामुळे ...
शहरात दुचाकी चोरीचे सत्र, वाहनधारक त्रस्त!
जळगाव: शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत आहेत. शहरात लॉक केलेली दुचाकी दिवसा चोरून नेण्याच्या घटना हैराण करीत आहेत. दुचाकी चोरीला अटकाव होत ...
कंगना कोणाच्या आगमनाची वाट पाहतेय?
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कंगना रणौत ही एक कुटुंबाभिमुख ...
धक्कादायक : कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण आले समोर
कोरोनाने पूर्ण जगा मध्ये थैमान घेतला होता आणि आता त्याचा आता नवीन प्रकार आल्याचे समोर आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अबू धाबीमध्ये ...
सीमा हैदर आणि अंजूनंतर पुन्हा एक नवीन प्रेमकथा, वाचा सविस्तर
नवी दिल्ली : पाकिस्तानातून नोएडा सचिन मणीसोबत राहण्यासाठी आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण अद्याप संपले नव्हते, तोच भारताची अंजू पाकिस्तानात तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचल्याचे प्रकरण समोर ...
आनंदाची बातमी : देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन पुण्यात
पुणे : पावसाचे दिवस आणि त्यात फिरणे हेय तर सगळयांनाच आवडते आणि त्यात हिल स्टेशन म्हटलं तर मग अजूनच खुप आनंद होतो. पुणे शहराजवळील ...
हरणखेड-निमखेड रस्त्याच्या रूंदीकरणाला ‘खो ;
बोदवड : तालुक्यातील हरणखेड येथील सरपंच रुपेश गांधी यांनी हरणखेड गावाकडून निमखेड गावाकडे जाणार्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती मात्र ...
पदभार घेताच जिल्हाधीकाऱ्यांकडून भुसावळात पाहणी, वाचा सविस्तर
भुसावळ: जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाल्यानंतर आयुष प्रसाद यांनी सोमवारी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारताच सोमवारी सायंकाळी अधिकार्यांसह भुसावळ गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामात आगामी ...
पावसामुळे खेळावरही परिणाम झाला तरी भारताने इतिहास रचला!
नवी दिल्ली : धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी 2 बाद 76 धावा केल्या होत्या. तेजनारिन चंदरपॉल 24 आणि जर्मेन ब्लॅकवुड ...