team
हॉकर्ससह बेशिस्त हातगाड्यांवरती कारवाई
शहरात रस्त्यांवरील हातगाड्या व रस्त्याच्या किनार्यावर किरकोळ वस्तू विक्री करणार्यामुळे अतिक्रमणात वाढ होत होती. याबाबत काही नगर सेवकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचा अतिक्रमण विभाग ...
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी…
– अमोल पुसदकर प्राचीन काळी भारतामध्ये गुरुकुल पद्धती होती. यामध्ये शिष्याला गुरूच्या घरी जाऊन आपले अध्ययन पूर्ण करावे लागत होते. यामध्ये शिष्याला दैनंदिन जीवन ...
गृहिणीनंसाठी खास : जाणून घ्या, गॅसची साफसफाई कशी करायची
स्वयंपाक करताना चहा, दूध, तेल आणि भाज्या यासारख्या गोष्टी गॅसच्या शेगडीवर पडणे अगदी सामान्य आहे, ज्यामुळे गॅस स्टोव्ह अनेकदा काळसर, घाण आणि तेलकट होतो. ...
खवय्यानसाठी आनंदाची बातमी, मैसूर पाक संपूर्ण जगात भारी
मैसूर पाक प्रसिद्ध आणि स्वादिष्ट भारतीय गोड मध्ये म्हैसूर पाक हे जगातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड मिठाईंपैकी एक म्हणून ओळखले आहे आणि गोड़ खाणाऱ्यांसाठी तर ...
पुण्यात दहशतवादी कट उधळला, वाचा सविस्तर!
पुणे : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहे.काश्मीर मध्ये या दहशदतवादी कारवाई हाणून पाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे .पण आता ...
अर्जुनला का वाटते चंद्रावर गेल्यासारखे, जाणून घ्या सर्व काही
मुंबई, अर्जुन रामपाल आणि त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्स पुन्हा आई-वडील झाले आहेत. गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला असून आता दोघेही 2 मुलांचे पालक झाले ...
इर्शाळवाडीतील पीडितांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय!
मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरातून पीडितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पीडितांच्या मदतीसाठी राज्यभरातुन तसेच राज्यातील मंत्री सुद्धा पुढे आले ...
तोंडाला काळा कापड बांधून दोन अतिरेकी शिरले, वाचा सविस्तर
भुसावळ: रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या बुकींग कार्यालयानजीक रेल्वे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तोंडाला काळा कापड बांधून दोन अतिरेकी शिरले. ...
अनुदान प्राप्तीनंतर रेशन दुकानदारांना कमिशन न दिल्यास दोषींवर शिस्तभंग
जळगाव : रेशन दुकानातून स्वस्त धान्याचे जनतेला वितरित केले जाते. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर रेशन दुकानदारांना त्यांचे कमिशन तत्काळ अदा न केल्यास संबंधित पुरवठा ...
खत आणि बियाण्यांचा काळाबाजार नेहमीचाच
तरुण भारत : ‘नेमेचि येतो मग पावसाळा’…कालचक्र हे सुरूच असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्यानंतर पुन्हा तेच ऋुतू…या कालचक्राप्रमाणे सुरू असतो व्यवहार आणि व्यवसाय. ...















