team
पावसाळ्यात टंचाईच्या झळा; ३० गावात ३५ टँकरने पाणीपुरवठा
जळगाव : जून महिना संपला अन् जुलै महिन्यास सुरूवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट गडद होतांना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या 7 ...
डॉक्टरांना हवा लोकाश्रय!
आपल्यावर आलेले विघ्न दूर करणारे चालते-बोलते ईश्वर म्हणजे डॉक्टर. Doctor डॉक्टर म्हणजे पृथ्वीतलावरील देवदूत असाच सर्वसामान्यांचा विश्वास आहे. मात्र, हीच डॉक्टर मंडळी समाजातील वाईट ...
संरक्षणमंत्र्यांचा पाकला इशारा, म्हणाले…
surgical strike: छत्तीसगडमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यात मोर्चेबांधणी सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कांकेर जिल्हा मुख्यालयातील नरहरदेव हायस्कूलच्या मैदानावर ...
110 किलो न्यूटन इंजिन पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असेल, जाणून घ्या सविस्तर
तरुण भारत : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकताच अमेरिकेचा दौरा करून आले आहे. आणि आता याच महिन्यात पॅरिसच्या दोन दिवसांच्या भेटीपूर्वी, भारताचा सर्वात जवळच्या ...
world cup २०२३ : ‘या’ स्टेडियमचा होणार कायापालट!
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषक 2023 स्पर्धेची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. भारतीय संघासह सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकटा ...
मौलवीने गुंगीचे औषध पाजून केला अत्याचार! पहा काय आहे प्रकरण….
तरुण भारत न्युज : धर्मांतरच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील धर्मांतरणाची घटना समोर आली आहे. मदरशाच्या मौलवीला बलात्काराच्या ...
गायत्री महिला बचतगटाचा फळभाज्या निर्जलीकरण प्रकल्प
तरुण भारत जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील गायत्री महिला बचतगटाने अनोखा प्रयोग केला आहे. बचतगटाने चक्क फळभाज्या निर्जलीकरण प्रकल्प उभारला आहे. या ...
कृषी उत्पादक कंपनी शेतकर्यांसाठी महत्त्वाचे पाऊल
अनिल भोकरे, माजी प्रकल्प संचालक, कृषी विभाग, आत्मा, कृषी दिनानिमित्त आवाहन शेतकऱ्यांनी कृषी व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज आहे. शेतकरी उत्पादन घेतो. मात्र, मालावर प्रक्रिया ...
राष्ट्रीय डॉक्टर्स दिन : १ जुलैलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
तरुण भारत लाईव्ह । १ जुलै २०२३ : आजही गावखेड्यात डॉक्टरला परमेश्वराचं रूप मानलं जातं. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन ...
या मुळे होतोय मणिपूरात हिंसाचार…
इम्फाळ, २९ : मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारामागे राजकारण असल्याचे सांगितले जात असले तरी, यामागे मादक पदार्थंची भूमिकाही तस्करांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मणिपुरातील काही जिल्ह्यांवर ...















