team
३० वर्षीय महिला अन् २३ वर्षीय तरुण, दोन वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिले; नंतर तरुणाने..
बीड : लग्नाचे आमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक झाल्याची घटना आपण सोशल मीडियावर वाचत असतोच, अशीच एक घटना बीड शहरात समोर आली आहे. एका ...
मुलींचा जन्मदर वाढण्यास जिल्हा परिषदेची आडकाठी; ‘हे’ आहे कारण
तरुण भारत लाईव्ह । १६ जानेवारी २०२३ | मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी शासन विविध उपक्रम आणि योजना राबवित असते. त्याअनुषंगानेच शासनाने जि.प.च्या महिला ...
भाजपात इनकमिंग : राष्ट्रवादीला गळती
तरुण भारत लाईव्ह । गणेश वाघ । राज्यातील बदलत्या समीकरणांचा परिणाम भुसावळातील राजकारणावरही दिसून आला आहे. भुसावळातील राष्ट्रवादीच्या दहापैकी दोन माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली ...
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बेदम मारहाण
तरुण भारत लाईव्ह। १६ जानेवारी २०२३। पहूर बसस्थानकावर आपले कर्तव्य पार पाडणार्या दोन पोलीस कर्मचार्यांना बेदम मारहाण करीत धमकावण्यात आले. संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार ...
अमेरिकेची ग्रॅबिएल ठरली मिस युनिव्हर्स
तरुण भारत लाईव्ह ।१६ जानेवारी २०२३। अमेरिकेची आर. बॉने ग्रॅबिएल २०२२ ची ‘मिस युनिव्हर्स’ ठरली आहे. या मुकुटाची प्रबळ दावेदार असलेली भारताची दिवीता राय ...
चाळीसगाव हादरलं! ३५ वर्षीय तरुणाचा खून, कारण अद्याप अस्पष्ट
चाळीसगाव : मकर संक्रांतीच्या दिवशीच चाळीसगावात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला. ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. दिनेश पवार (भावडू) (वय ३५) असे मयत ...
राजकारण्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो जरा इकडेही लक्ष द्या!
तरुण भारत लाईव्ह । भटेश्वर वाणी । अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या शाळांचा शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढला, शाळा डिजिटल झाल्या. याउलट परिस्थिती जळगाव मनपा क्षेत्रात ...
चारित्र्याच्या संशय: 35 वर्षीय विवाहितेला संपवलं, पती फरार
धुळे : चारित्र्याच्या संशयावरून 35 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धुळे शहरात पहाटेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. या ...
दुर्दैवी! पतंग उडवताना तोल जावून विहिरीत पडला अन् अनर्थ घडलं
धरणगाव : तालुक्यातील हिंगोणा येथे पतंग उडवणार्या दहा वर्षीय बालकाचा पतंगोत्सवादरम्यान तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी दोन वाजता ...
IND vs SL 3rd ODI : टीम इंडियाचा मोठा विजय!
थिरुवनंतपुरम : तिसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. भारताचे 391 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानाच उतरलेल्या लंकाचा संपूर्ण डाव 73 धावात संपुष्टात आला. ...