team
पाणीपुरवठा योजनांच्या दिरंगाईप्रकरणी 170 कंत्राटदारांना अभियंत्यांकडून नोटिसा
तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। जिल्ह्यात 1360 पाणी योजनांच्या कामास मंजुरी देण्यात येऊन कामांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मात्र कार्यारंभ आदेश देऊनही ...
हृदयद्रावक: पुतण्याचा अपघाती मृत्यू; घटनेची माहिती… काकूनेही सोडले प्राण!
पाचोरा : शहरातील किरण मोरे (वय २७) या तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी, ११ रोजी घडली. किरणच्या ...
माझ्या स्वप्नांचा लढा..; भारतीय टेनिसपटू सानियाने भावनिक पोस्ट शेअर करत जाहीर केली निवृत्ती
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही घोषणा केली आहे. दरम्यान, टेनिस स्टार सानिया ...
विद्यापीठ विकास मंचाचा विजयाचा निर्धार; १६ उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारीचे १६ अर्ज दाखल ...
बाजरीची लापशी कशी बनवाल?
तरुण भारत लाईव्ह । १३ जानेवारी २०२३। हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. असा सल्ला डॉक्टर देत असतात म्हणजे, उदा. बाजरी, ...
पिस्तोल, जिवंत काडतुसे बाळगणारी टोळी गजाआड
धुळे : पिस्तोलसह जिवंत कार्तुसे बाळगून असणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास ७ लाख 66 ...
अभिनेता सुनिल होळकर यांचे निधन
तरुण भारत लाईव्ह । १३ जानेवारी २०२२ । मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सुनील होळकर याचे आज (शुक्रवारी) ...
जळगावात वाहतूक नियमांचे उल्लंघन, १२५ जणांवर कारवाई
तरुण भारत लाईव्ह । १३ जानेवारी २०२३ । शासन निर्देशानुसार जिल्ह्यात ११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार शहर ...
जोशीमठ शहर 12 दिवसांमध्ये 5.4 सेंटीमीटर खचलं, इस्रोच्या..
जोशीमठ : उत्तराखंडमधील जोशीमठमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. दरम्यान, इस्रोच्या एका फोटो रिपोर्टने सगळ्यांचेच टेन्शन वाढवले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने जोशीमठची उपग्रह ...
मकरसंक्रांतीच्या नात्यातला गोडवा महागला!
जळगाव : भारतात जवळच्या परिवारातील माणसांच्या नात्यातील गोडवा कायम वृद्धिंगत राहावा, यासाठी रक्षाबंधन, पाडवा, भाऊबीज चैत्रगौर, मंगळागौर यासह बरेच सण-उत्सव महत्वाची भूमिका बजावत असतात. ...