team
‘कबचौउमवि’ अधिसभेवर भानुदास येवलेकरांसह आठ जणांची नियुक्ती
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर भानुदास येवलेकर, केदारनाथ कवडीवाले, नरेंद्र नारखेडे, केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, रामसिंग वळवी आणि मीनाक्षी ...
‘कबचौउमवि’ अधिसभेवर ‘या’ आठ जणांची नियुक्ती
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर भानुदास येवलेकर, केदारनाथ कवडीवाले, नरेंद्र नारखेडे, केतन ढाके, जयंत उत्तरवार, नेहा जोशी, रामसिंग वळवी आणि ...
‘या’ ऑलराउडरने… निवृत्तीचा निर्णय घेतला!
दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर ड्वेन प्रिटोरियसने टी 20 आणि अन्य लहान झटपट स्वरुपातील क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. प्रिटोरियसने 2016 ...
चारित्र्यावर संशय : पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं
औरंगाबाद : शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची हत्या केली. या घटनेने औरंगाबादेत खळबळ उडाली ...
सोप्प्या पद्धतीने बनवा मटारची कचोरी
तरुण भारत लाईव्ह । ९ जानेवारी २०२३। थंडीच्या दिवसात गरम गरम पदार्थांवर ताव मारायला आवडतो. आणि थंडीच्या दिवसात हिरवे मटार बाजारात येत असतात. हिरव्या ...
जिनिंगला आग : 35 लाखांचे नुकसान; शेंदूर्णीतील घटना
जामनेर : नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज जिनिंगला ७ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे 35 लाखांची कपाशीची रुई जळून खाक झाली. ...
‘कबचौउमवि’वर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यपदी राजेंद्र नन्नवरे
जळगाव : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून राजेंद्र नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र नन्नवरे ...
न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी चोरी केली, पण..
जळगाव : न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी ७२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. जिल्हापेठ पोलिसांनी आठच दिवसांत गुन्हा उघडकीस आणला ...
MVP Dispute Case : ..अन् संशयित पोलिसांच्या स्वाधीन झाला
जळगाव : मराठा विद्याप्रसारक संस्था प्रकरणातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल ने अटक केली. संजय भास्कर पाटील (वय-47, रा.दिक्षीत वाडी) असे अटक संशियताचे ...
ग्राहकाला हवंय काय? बाजार बदलला कसा
तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर टिळक । आर्थिक विषय आयुष्यात अत्यावश्यक असतात हे निर्विवाद. पण ते अनेकांना कंटाळवाणे वाटतात हेही तितकेच खरे! पण आपले ...