team

अवैध लाकूड वाहतूक : वाहनासह मुद्देमाल जप्त, चालक अंधाऱ्याचा फायदा घेत पसार

By team

नंदुरबार : अवैधरीत्या लाकडाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी लाकडासह वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. तर वाहन चालक अंधाऱ्याचा फायदा घेत पसार झाला. बुधवारी, 4 ...

जम्मू-काश्मीरमध्ये 1800 अतिरिक्त ‘CRPF’चे जवान होणार तैनात

By team

जम्मू : जम्मूतील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील वाढते दहशतवादी हल्ले आणि नागरिकांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेलता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या अतिरिक्त ...

मुलतानी माती सौंदर्यासाठी वरदान, वाचा सविस्तर..

By team

तरुण भारत लाइव्ह । ४ जानेवारी २०२३। सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पण वाढत्या जीवनशैलीमुळे आरोग्यासह आपल्या त्वचेवर ...

‘पुष्पा’ गजाआड : १६ लाखांचे चंदनाचे तेल व लाकूड जप्त, नंदुरबार पोलिसांची कारवाई

By team

नंदुरबार : नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार झाल्यानंतर पुन्हा ताब्यात घेतलेले संशयित आरोपी हे चंदनाच्या झाडांची तसेच तेलाची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले ...

मुंबईच्या विक्रोळीत २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली

By team

मुंबई : विक्रोळीतील २३ मजली सिद्धीविनायक सोसायटीत हायड्रोलिक पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लिफ्ट २३ व्या मजल्यावरू कोसळली. यात एका व्यक्तीचा मृत्यू ...

IND vs SL: अन् शिवम भावुक झाला; ‘या’ क्षणाची..

By team

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज शिवम मावीने चार षटकात 22 धावा देत चार बळी घेतले. ...

हिवाळ्यातील पौष्टिक डिंकाचे लाडू

By team

तरुण भारत लाईव्ह । ४ जानेवारी २०२३। हिवाळा म्हटलं की, डिंकाचे लाडू, खजुराचे लाडू, सुकामेवा लाडू या सगळ्या गोष्टींची घरात लगबग चालू असते. लहानमुलांपासून ...

माकडांसोबत सेल्फीचा मोह, शिक्षक ५०० फूट खोल दरीत कोसळले

By team

पुणे : वरंध घाटात माकडासोबत सेल्फी काढण्याच्या नादात शिक्षकाचा ५०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यु झाला आहे. अब्दुल कुदबुद्दीन शेख (वय.४० रा. लातूर ) ...

अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मराठीतून – देवेंद्र फडणवीस

By team

मुंबई : महाराष्ट्रातही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण मराठीतून करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ...