team

चोरलेली दुचाकी; नंबर प्लेट तोडून वापरायचे, अखेर स्थानिक गुन्हे शाखेने..

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथून दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील चोरट्यांना मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक ...

वडदा गावाजवळ भीषण अपघात; चालकाचा दुर्दैवी अंत

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । नंदुरबार जिल्ह्यातील वडदा गावाजवळ रात्री गुरे घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि भंगाराचे सामान घेऊन जाणारा आयशर ...

‘जी २०’ परिषदेतून शाश्वत विकासाची पायाभरणी

By team

‘जी २०’ अर्थात जगातील वीस प्रभावशाली देशांचा समूह किंवा गट. या समुहाची परिषद विविधतेने नटलेल्या भारत देशात होत आहे. हा बहुमान नक्कीच अभिमानास्पद आहे. देशांना ...

राष्ट्रवादीचे नेते ईश्वरलाल जैन यांच्या निवासस्थानी सीबीआयची धाड

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खजिनदार व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या आर.एल.फर्म व निवासस्थानी मंगळवारी सी.बी.आय.चे ...

पत्यांच्या क्लबवर धाड, १२ जणांवर गुन्हा

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । भडगाव शहरात चालू असलेल्या पत्ता जुगारावर सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांच्या पथकाने छापा टाकला. यात ...

गॅस भरण्याचा कारखाना उध्वस्त; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । घरगुती सिलेंडरच्या टाक्यांमधील गॅस वाहनांमध्ये भरून दिला जात असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडीस आले आहेत. ...

ST कर्मचाऱ्याची तत्परता; एक किलो चांदी सराफास परत!

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । आजकालच्या जगात लबाडीचे प्रमाण वाढत असतानाच बस आगाराच्या कर्मचाऱ्यांनी आदर्श उभा केला आहे. पाचोरा तालुक्यातील ...

चारीत्र्यावर संशय, पत्नीने पतीला संपवलं!

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । पत्नीच्या चारीत्र्यावर वारंवार संशय घेणार्‍या पतीचा पत्नीनेच विळ्याचे डोक्यावर सपासप वार करीत खून केला. ही ...

धक्कादायक! विजेच्या धक्क्याने झिरो वायरमनाचा मृत्यू

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज  धानोरा :  जवळच असलेल्या व सातपुड्याच्या पायथ्याशी आसलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमनचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. दत्तू आत्माराम पाटील ...

राजस्थानातील मीठ.. जळगावकरांच्या खाण्यातील चव

By team

तरुण भारत लाईव्ह  न्यूज । भटेश्वर  वाणी । : प्रत्येक जेवणातील स्वाद हा मिठामुळे बदलत असतो. जेवणात मीठ जास्त झाले किंवा कमी झाले तरी ...