team

‘त्या’ तक्रारीची लाचलूचपत विभाग करणार चौकशी

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर (पूर्णाड नाका) परिवहन विभागाचे अधिकारी ट्रक चालकांकडून लाच स्वीकारतात तसेच वजन मापात फेरफार करून ...

मनपाच्या महासभेत महाभारतात शिरले रामायण

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरातील विकासकामे थांबली असतांनाच, महासभा दोन – दोन महिन्यांनंतर होत असतांनाच, त्यातही सभा तहकूब होणे म्हणजे विकास कामांविषयी ...

आनंदाची बातमी! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज : Maharashtra Assembly Winter Session : नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत याही आजारांचा समावेश होण्याची शक्यता

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज : Mahatma Phule Health Scheme : राज्यातील जनतेला मोठा आधार असणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना जी सामान्य जनतेसाठी जी ...

सशस्त्र दलांत होणार ‘प्रलय’चा समावेश

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज : नवी दिल्ली-  पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणाव निर्माण झाला असतानाच १५० ते ५०० किमी ...

कौशल्य विकासाचे नवे संदर्भ आणि फायदे!

By team

– दत्तात्रेय आंबुलकर Management Skills आजचा कल आणि भर कर्मचा-यांना अधिकाधिक प्रगत व कौशल्यपूर्ण करण्यावर असतो. यासाठी व्यवस्थापनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. Management Skills ...

दुकान फोडून एक लाखाची चोरी

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरातील बळीरामपेठ भागातील एक कापड दुकान फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर जळगाव ...

जळगावकर ६२ कोटींच्या रस्ते कामांच्या प्रतीक्षेत

By team

तरुणभारत लाईव्ह न्युज : शहरातील काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना नुकताच प्रारंभ झाला आहे, तर यातील अनेक रस्त्यांची कामे अजूनही थांबलेलीच आहे. याचा ...

जळगावात पोलीस मुख्यालयासमोरच तरुणाचा खून

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज :  जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २० ...

राज्यात भाजपाकडे सर्वाधिक 1,422 ग्रामपंचायती

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज : राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला . भाजपने एकूण 1422 ग्रामपंचायतींवर विजयी मिळविला असून , पहिला ...