करिअर
देशातील १९२ विद्यापीठाच्या कुलगुरूंचे राहुल गांधींना पत्र ; कुलगुरु निवडीची प्रक्रिया सांगितली समजावून
विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींच्या विधानाला अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विरोध केला आहे. कुलगुरूंच्या निवडीमध्ये गुणवत्ता लक्षात घेतली जात असल्याचे राहुल ...
आरटीईअंतर्गत अर्जासाठी मुदतवाढ ; जाणून घ्या कधीपर्यंत आहे अर्जाची मुदत
पुणे : शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतगत २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जाची मुदत मंगळवार ३० एप्रिल रोजी संपली आहे. दरम्यान, अद्याप ...
सीए परीक्षा वेळेवरच होणार
नवी दिल्ली: २९ एप्रिल लोकसभा निवडणुकीमुळे मे महिन्यात होणारी सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. इन्स्टिट्यूट ऑफ ...
असोदा विद्यालयात मतदान जनजागृती अभियान
असोदा : सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधारित मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने मतदान जनजागृती पर गावात रॅली ...
नोकरीसोबत आयआयटी दिल्लीतून करा MBA, जाणून घ्या कसा घ्यायचा प्रवेश
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि एमबीए देखील करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयआयटी दिल्लीच्या व्यवस्थापन अभ्यास विभागाने (डीएमएस) एक नवीन ...
गोदावरी अभियांत्रिकीत मेरा वोट मेरी ताकत पॅनल चर्चासत्र उत्सहात
जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रेडिओ ऑरेंज व गोदावरी कॉलेजच्या इलेक्टोरल लिटरसी क्लब च्या संयुक्त विद्यमाने मेरा वोट मेरी ताकत या विषयावर पॅनल डिस्कशन ...
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ‘त्या’ निर्णयाला ममता बॅनर्जी आव्हान देणार ?
कलकत्ता : कलकत्ता उच्च न्यायालयाने 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती परीक्षेद्वारे झालेल्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ...
शिक्षक भरती घोटाळ्यात ममता सरकारला मोठा धक्का
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील ममता सरकारला मोठा झटका बसला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने संपूर्ण पॅनल अवैध ठरवण्याचे आदेश दिले आहेत. ...
जिल्ह्यातील 120 मतदान केंद्राच्या सजावटीसाठी 20 राष्ट्रीयकृत, खाजगी बँकाचा पुढाकार
जळगाव : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आदर्श मतदान केंद्र 55, दिव्यांगांकडून 21, युवकांकडून 11 आणि महिलांकडून 33 मतदार केंद्र चालवले जाणार आहेत. त्यांना ...
पितृछत्र हरपलेल्या प्रीतेशने यूपीएससी परीक्षेत मारली बाजी
रवींद्र मोराणकर जळगाव : देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या परीक्षेत पितृछत्र हरपलेल्या प्रीतेश अशोक बाविस्कर या तरुणानेही बाजी मारली ...