करिअर

Jalgaon : कान्ह ललित कला केंद्राचे विद्यार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवात चमकले

Jalgaon :   खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राचे विद्यार्थी लुधियाना (पंजाब) येथील युवक महोत्सवात चमकले.  या विद्यार्थ्यांना ...

Jalgaon News : विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन…

जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन ...

पालकांनो इकडे लक्ष द्या; CBSE च्या 20 शाळांची मान्यता रद्द, महाराष्ट्रातील दोन शाळा

नवी दिल्ली : देशात सध्या CBSE बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यानच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशातील सुमारे 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. ...

Jalgaon : वयाची साठी ओलांडलेल्या मित्रांची अर्धशतकानंतर पुन्हा भरली ला.ना.त शाळा

Jalgaon :  त्यांचे वय साठीत. चेहरे अन्‌‍ देहयष्टीही बरीचशी बदललेली. शाळा सोडल्यानंतर पुन्हा भेट होईल की नाही याची श्वाश्वती नाही. पण म्हणतात ना की ...

MPSC परीक्षेत जळगावची मनीषा उत्तीर्ण

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (२०२२) बुधवार, २० रोजी सायंकाळी जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव येथील मनीषा रवींद्र मोराणकर ...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘या’ विभागाची भरती प्रक्रिया रद्द

By team

अमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा ...

Jalgaon News : असाक्षर व्यक्तींची 17 मार्चला परीक्षा ; जिल्ह्यातील 57 हजार पेक्षा अधिक परीक्षार्थी

जळगाव :  जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ...

समाज कल्याण विभाग : शिष्यवृत्तीबाबत सर्व शाळांकडून कार्यवाही करण्याचे आवाहन

जळगाव : जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांनुसार विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ प्रदान करण्यात येत आहे. ...

विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य द्यावे !

नंदुरबार :  विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार नगर परिषद संचलित स्व. ...

Jalgaon : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल; अभाविपचे निवेदन

Jalgaon : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मधील हिवाळी सत्राच्या परीक्षांचा निकाल घोषित झाला. त्यात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या आढळून आल्यात . ...