करिअर
80 वर्षांपूर्वी एक दुर्मिळ किरणोत्सर्गी घटक सापडला होता, आता त्याची सर्व रहस्ये जाणून घेऊया.
शास्त्रज्ञांनी अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय किरणोत्सर्गी घटक प्रोमिथियमचे रहस्य उघड केले आहे. प्रोमिथियमवर सुमारे ८० वर्षे संशोधन सुरू होते. हा घटक इतका दुर्मिळ आहे ...
जिल्ह्यात दहावी उत्तीर्णांत मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक ; ९५.१५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जळगाव जिल्हयात मुलींनी अव्वल स्थान पटकविले आहे. जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार १४४ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी ५५ ...
10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! निकालात करण्यात आला ‘हा’ मोठा बदल, वाचा काय आहे बातमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आलायं. यंदा विद्यार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केलीये. विशेष म्हणजे यावेळी ...
दहावीचा निकाल जाहीर ; कोकण विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल नुकताच जाहीर केला.याप्रसंगी मंडळाच्या सचिव ...
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे ५ नवीन पदवी अभ्यासक्रम; अग्नीवीर भरतीसाठी ठरणार उपयुक्त
केंद्र सरकारद्वारे अग्निवीर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने विशेष अभ्यासक्रमास प्रारंभ केला आहे. यासोबत अग्निशमन दलासाठी विशेष पदवी ...
प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार; बोर्डाकडून घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार ...
शिपायाला मिळाले 10वीत 99.5% मार्क्स ; न्यायाधीशांना आलेल्या शंकेतून सत्य आले बाहेर..
कर्नाटकातील कोप्पल न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. सफाई कामगाराकडून शिपायाकडे वळलेल्या व्यक्तीची मार्कशीट पाहून न्यायाधीशही चक्रावून गेले. शिपायाला 10वीत 99.5% गुण मिळाले ...
बुध्द पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात वन्यप्राणी गणना ; निसर्गप्रेमींना सहभागाचे आवाहन
जळगाव : बुध्द पौर्णिमेनिमित्त गुरुवार २३ रोजी यावल वनविभागात वन्यप्राणी गणना करण्यात येणार आहे. यात निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी ...
‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल? शिक्षणमंत्र्यांनी सांगितली तारीख
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार ...
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला १०० टक्के ; यशाची परंपरा कायम
जळगाव : नाशिक बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विनय किशोर पाटील याने ८९.६७ टक्के गुण ...















