करिअर

शिक्षकांसाठी कार्यशाळा : भावनांची सजगता विकसित करणे गरजेचे : डॉ. यश वेलणकर

जळगाव : आजच्या नवीन पिढीला अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर मनस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावनांची सजगता ...

Khandesh level Kumar Sahitya Sanmelan : ज्ञानाचा व शिक्षणाचा सुगंध मातृभूमीत पसरवा

जळगाव : ज्ञानाचा व शिक्ष्ाणाचा उपयोग हा देशासाठी व्हावा. शिवकाळातील शाहीरी साहित्यातून स्वातंत्र्याचे र्स्फुलिंग चेतविले. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याने जगण्याची दिशा दिली. शिक्ष्ाणाने केवळ ...

Breaking : टीवायबीएच्या अर्थशास्त्राच्या पाचव्या सेमिस्टरला दिली सहाव्या सेमीस्टरची प्रश्नपत्रिका

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आज पुन्हा विद्यार्थ्यांना आला. टिवाय बीएच्या अर्थशास्त्राच्या पाचव्या सत्राच्या पेपरला सहाव्या ...

शैक्षणिक योजनांची सूक्ष्म अंमलबजावणी केल्यास  गुणवत्तेत वाढ – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव :  जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व तसेच शिक्षकांनी व्यक्तिशः जबाबदारी घेऊन निपुण भारत तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी सूक्ष्म नियोजन करून काटेकोर पद्धतीने ...

आय.आय.टी , शासन आणि विद्यापीठ राबविणार आपले प्रश्न आपले विज्ञान उपक्रम

जळगाव : आय.आय.टी. मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‌‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ हा ...

संशोधनाव्दारे देश होणार महासत्ता : अविष्कार स्पर्धेत तरुणाईचा ‍विश्वास

जळगाव  :  देशाला समृध्द आणि स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावतील अशा नवनवीन कल्पना आणि नाविन्यांचे प्रयोग विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने बघायला मिळाले.  ही तरुणाई ...

jalgaon news: शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी भेट

By team

जळगाव : शिष्यवृत्ती परीक्षेच्या उपक्रमासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सोमवारी जामनेर तालुक्यातील  जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना भेट दिली. त्यात जिल्हा परिषद उर्दू शाळा ...

हवेतील प्रदूषण ओळखणा-या यंत्राबाबत चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर

   चोपडा  :  हवेतील प्रदूषण ओळखणा-या यंत्राबाबत समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक चमूने यापूर्वी प्रकाशित केलेल्या शोध निबंधाला एक पब्लिश पेटंट म्हणून भारत सरकारकडून सामूहिकरित्या जाहीर ...

विधि विद्यापीठाच्या कुलगुरुंचा मुदतपूर्व राजीनामा

छत्रपती संभाजीनगर : ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधीविद्यापीठ’चे (एमएनएलयू) कुलगुरू डॉ. कोल्लुरूव्यंकटा सोमनाचा सरमा यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला आहे. पहिले कुलगुरू प्रो. एस. सूर्यप्रकाश यांच्या नंतर डॉ. ...

हिवाळ्यात मुलांना दही भात खायला द्यावा की नको ?

हिवाळ्यात लहान मुलांना दही भात खाऊ घालणे सुरक्षित आहे का संभाव्य फायदे न्यूट्रिशनिस्ट द्वारे हिंदीमध्ये: हिवाळा सुरू होताच पालक आपल्या लहान मुलांच्या आहारात बरेच ...