गुन्हे

भयंकर ! पतीने पत्नीचे शीर शरीरापासून वेगळे केले, हातात घेतले अन् गाठले पोलीस ठाणे

अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. पत्नीचे पतीच्या पाठीमागे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणात संतापलेल्या ...

तुम्हालापण येत असतील कर्जाचे असे संदेश तर सावधान! नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

By team

जळगाव :  इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल • करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही – जाहिराती संदेशावर ग्राहकांनी ...

इसिसशी संबंध; संभाजीनगरमध्ये एनआयएची छापेमारी, एकास अटक

छत्रपती संभाजीनगर : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शहरात नऊ ठिकाणी छापे टाकले. दरम्यान इसिस या दहशतवादी संघटनेशी ...

मैत्री झाली, भेटायला बोलावलं… चार विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

राजस्थानमधील कोटा हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आहे. येथे दररोज आत्महत्येच्या घटना समोर येत असतात, मात्र यावेळी समोर आलेल्या या प्रकरणाने आश्चर्य व्यक्त केले जात ...

किरकोळ भांडणावरून पत्नीला आयुष्यातून उठवलं, पतीला जन्मठेप

धुळे :  किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा लोखंडी फावड्याने खून केल्याची घटना येथील लेबर कॉलनी भागात घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एल. भागवत ...

Jalgaon News : लग्नाचे आमिष, महिलेवर वारंवार अत्याचार

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव ...

हात-पाय बांधले अन्… निवृत्त इन्स्पेक्टरच्या मुलाची निर्घृण हत्या

बिहारमधील खगरिया जिल्ह्यात एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. निवृत्त इन्स्पेक्टरच्या मुलाचा मृतदेह जीआरपी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेश नगर स्थानकाजवळ रेल्वे रुळावर विकृत ...

आईला मारहाण केल्याच्या कारणावरून, मुलाने केले असे काही कि…

By team

अमरावती: अमरावती येथील सायत हद्दीत आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलाने बापाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे .मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीराम मिसाळ रा. सायत असे ...

कुख्यात गुंड चिराग लोकेची हत्या ;मोहोळ,गवळी गँगसोबत होत कनेक्शन

By team

नवी मुंबई: मुंबईसह राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक गुंड आणि टोळ्यामध्ये टोळी युद्ध सुरू आहे. यातुन एकमेकांना ठार मारण्याच्या घटना देखील ...

तक्रार दाखल केली नाही म्हणून,स्वतःला पेटून घेतलं; पोलीस चौकीत असं काय घडलं ?

By team

पुणे: पुण्यात नेमकं चाललंय काय? काही दिवसांपूर्वी औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली होती. आणि आता पुण्यातील एक ...