जळगाव

जळगाव शहरात चोरटे सुसाट : ५ दिवसात गोलाणीमधून ३ दुचाकी लंपास

By team

जळगाव : गोलाणी मार्केटपरिसरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरुच आहे. २३ ते २७ जुलै या पाच दिवसात चोरट्यांनी चक्क तीन दुचाकी चोरुन नेल्या. या घटनांनी ...

मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी केले जेरबंद

By team

पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीसह जळगाव जिल्हयातील मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी जेरबंद केले. यावेळी पथकाने दोघ चोरट्यांकडील 4 लाख ...

हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By team

जळगाव : जिल्ह्यातील तीन प्रमुख धारणांपैकी एक असणाऱ्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. परिणामी, हतनूर धरणाचे धरणाचे 41 पैकी बारा गेट ...

खुशखबर ! पाचोरा आगारात लवकरच ई बसेस

पाचोरा :  प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन दि. 26 जुलै रोजी जळगाव जिल्हा परिवहन विभाग नियंत्रक भगवान जागनोर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ...

शेत शिवारात बांधलेल्या गाईच्या वासरावरती बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये भीतीचं वातावरणं

फरकांडे, एरंडोल : येथील जानफळ शिवारातील शेतात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा अर्धवट ...

पोलिसांची धडक कारवाई, जप्त केला ११ लाखांचा गांजा; एकास अटक

अडावद, ता.चोपडा :  येथून जवळ असलेल्या विष्णापूर ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरावर छापा मारुन सुमारे ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलीसांनी जप्त केला. ...

पावसामुळं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान; भाव गडगडले, शेतकरी हवालदिल

अडावद, ता.चोपडा : संपूर्ण जिल्हाभरासह येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम ...

जिल्हाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग, महापालिकासह पोलीस विभागाला पत्र ; याबाबत केली मागणी?

जळगाव । शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्त्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा ...

Suicide News : तरुणाने राहत्या घरात गळफास घेत संपवली जीवनयात्रा

By team

चोपडा : शहरातील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवार,२५ रोजी उघडकीस आली.याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ...

विद्यापीठाचा अजब कारभार, उत्तर पत्रिकेत जय श्रीराम लिहिले म्हणून केले नापास, मनसेचा आंदोलनाचा इशारा

By team

जळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये दुसऱ्या वर्षाला एसवायबीएच्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत जय श्रीराम असे लिहील्याने त्यास नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...