जळगाव
दुर्दैवी ! वादळी वार्यामुळे झोपडी कोसळली, गुदमरून चौघांचा मृत्यू
जळगाव : थोरपाणी (ता.यावल) येथील आदिवासी पाड्यावर वादळाने चौघांचा बळी घेतल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. दरम्यान, आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा ...
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन ; खते,बि-बियाणे वाजवी दरात न मिळाल्यास लावा फोन! तक्रार निवारण कक्ष सुरू
जळगाव : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरवठा, उपलब्धता, वाजवी दरात विक्रीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्या आहेत. तरीही अधिक दरात ...
पाचोरा मतदारसंघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित; अमोल शिंदे म्हणाले…
जळगाव : पाचोरा मतदारसंघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिला आहे. हे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे असल्याचा आरोप करत, भाजप तालुकाध्यक्षयांनी नाव न घेता आमदार किशोर पाटील ...
आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल ९३.८४टक्के
जळगाव : सर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९३.८४ लागला आहे. विद्यालयातील आदिती किशोर कोल्हे ९३.८०, मिताली रामदास भारुळे ९२.८०, फाल्गुनी ...
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे बहुआयामी व्यक्तिमत्व : डॉ. सच्चिदानंद शेवडे
जळगाव : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे काळाच्याही पुढे होते. ते केवळ क्रांतिकारक, देशभक्त नव्हे तर लेखक, कवी, साहित्यिक, संघटक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे मत ...
येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडवा अन्यथा मनसेचा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
जळगाव : पिप्राळ्यातील सोनी नगर , प्रल्हादनगर भागांमध्ये नागरी सुविधांचा अभाव असुन वेळोवेळी मागणी करून देखिल यावर मनपा दुर्लक्ष करीत असल्याने 27 रोजी मनसेचे ...
जादा दराने कापूस बियाणे विक्री करणे भोवले ; पारोळा येथे एका विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
जळगाव : पारोळा तालुक्यातील बियाणे विक्रेता मे.गायत्री ऍग्रो एजन्सी, पारोळा यांनी में.तुलसी सिडस् या कापुस उतपादकाचे कापूस तुलसी १४४(कबड्डी) बियाणे जादा दराने विक्री करत ...
जिल्ह्यात दहावी उत्तीर्णांत मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक ; ९५.१५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जळगाव जिल्हयात मुलींनी अव्वल स्थान पटकविले आहे. जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार १४४ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी ५५ ...
आचारसंहिता शिथील करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूक आयोगासह शासनाकडे विनंती
जळगाव : सद्यः स्थितीत जिल्ह्यासह राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता ४ जून रोजी मतमोजणी होईपर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सार्वत्रिक ...
अवकाळी पावसाने घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
जळगाव : . जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यात घरांवरील पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड ...