जळगाव
शेतकऱ्यांचा शेतीचा दवाखाना म्हणजे कृषी केंद्र : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : भारत हा कृषीप्रधान देश असून, या देशातील शेतकरी हेच खरे संशोधक आहेत. तर गावा गावातील कृषी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी शेतीचा दवाखाना आहे. ...
जळगावसाठी राहुल गुप्ता, रावेरसाठी अशोककुमार मीना तर जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून प्रियंका मीना
जळगाव : गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रावेर ...
पैसे नसल्याने मुलीला वाचवू शकलो नाही; बापाने गळफास घेऊन संपविले जीवन
सोयगाव: पैशाअभावी १९ वर्षाच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
जळगावसह राज्यात अवकाळीचा तडाखा ; आज कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट?
जळगाव । राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत असून काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत ...
Breaking : रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर
जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊन लागल्या असून मात्र राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता हा तिढा सुटला ...
पारोळ्यात रा.स्व. संघाचे पथसंचलन उत्साहात; शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष
पारोळा : येथील राष्ट्रीय स्वयंसवेक संघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू नूतन वर्षारंभ निमित्ताने शहरातील विविध मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले. यात शेकडो स्वयंसेवकांनी ...
वैशाली सुर्यवंशी यांच्यामुळे निराधारांचा गुढीपाडवा झाला गोड !
पाचोरा : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत ...
रामरंगी एकरूप होत संस्कार भारतीच्या कला साधकांनी केले नववर्षाचे स्वागत
जळगाव – गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, रांगोळी आदी अनेक कलांच्या “रामरंगी” प्रस्तुतीने झालेल्या जल्लोषात ७५ वर संस्कार भारतीच्या कला साधकांनी आजपासून सुरू ...
दुर्दैवी ! भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
पाचोरा : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेतखेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव ते पाचोरा महामार्गवर ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ...
कर्जफेडीच्या नैराशातून गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव : लहरी निसर्गाच्या चक्रात शेतातील पिकाचे घटलेले उत्पन्न आणि कर्जफेडीची काळजी यामुळे नैराशातील शेतकऱ्याने शेतातच एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर तुकाराम ...