जळगाव
लोकसभा २०२४ : गिरीश महाजनांकडे मोठी जबाबदारी
मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीत विजयी पताका फडकविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत भाजपनं लढविलेल्या २५ पैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ...
Jalgaon News: भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग डोक्यात टाकली फरशी, रुग्णालयातील घटना
जळगाव : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून त्यांना जखमी केले. ही घटना ...
Jalgaon News: अभय योजेनेचे दोन दिवस बाकी; २८ नळसंयोजने केलीत बंद
जळगाव : थकबाकी मिळकत धारकांसाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या अभय शास्ती योजनेचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. या योजनेत २६ पर्यंत १ कोटी ३४ लाखाचा ...
कारचे टायर चाकूने फाडत चैन स्नॅचिंगचा प्रयत्न, एकास पोलिसानी पडकले; दोघे साथीदार फरार
जळगाव : कार रस्त्याच्या कडेला लावून कुटुंबातील तिघे नाश्ता करण्यासाठी गेले. ही संधी हेरत तिघे कारजवळ आले. पुढचे टायर चाकूने फाडले. चैन स्नॅचिंग करण्याचा ...
Jalgaon News : विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव: पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करतांना विजेच्या धक्का लागल्याने ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवार ...
१५ हजारांची लाच स्वीकारताना विद्युत निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील लाचखोरांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत असून या अनुषंगाने पुन्हा एकदा अधिकार्याला एसीबीच्या पथकाने ट्रॅप केले आहे. उद्योग उर्जा व कामगार ...
तुम्ही काय एवढे मोठे सुप्रिमो नाही ; मनोज जरांगेंवर मंत्री महाजनांची टीका
जळगाव | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. यांनतर ...
Jalgaon News : जिल्ह्यात गारपीटीमुळे पीकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून निघून जाण्याची ...
पारोळ्यात नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधीकाऱ्यांकडून पाहणी
पारोळा : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मोंढाळे प्र.अ.,हिवरखेडे येथे शेतशिवारात जावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ...
दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, जळगावातील घटना
जळगाव : पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करताना विजेच्या धक्का बसल्याने ३८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू दुर्दैवी झाला. ही घटना शहरातील वाघ नगर परिसरात ...















