जळगाव

गिरीश महाजन : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्हा दूधयुक्त करणार

By team

जळगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जळगाव जिल्हा दूधयुक्त कसा करता येईल, शेतकऱ्ंयांना शेतीसोबत दूग्ध व्यवसाय पुरक कसा करता येईल, याबाबत आमचा प्रयत्न सुरू असल्याचे ...

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

एरंडोल: तालुक्यातील एरंडोल महसूल मंडळात शनिवारी रात्री एक वाजेपासून रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला. या मंडळात अवघ्या पाच ...

दुर्दैवी! बैलांसाठी गवत कापयाला गेले, अचानक… मुंगसे गावात शोककळा

जळगाव : बैलांसाठी गवत कापत असताना विजेचा धक्का लागल्याने ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बापू कोळी (३३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.  अमळनेर ...

कत्तलीपूर्वीच पाच गुरांची सुटका, चार संशयित ताब्यात; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : गुरांची अवैध व निदर्यपणे होणाऱ्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई मोहीम राबविली. त्यानुसार आज एका वाहनावर कारवाई झाली. यात पाच गुरांची सुटका केली. या प्रकणी ...

Jalgaon News: नातेवाईकानेच केला चिमुरडीचा विनयभंग

By team

जळगाव : दिवसेंदिवस महिलांनवरती अत्याचार वाढतच आहेत अश्यातच जळगाव येथील मेहरूण परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ८ वर्षीच्या लहान मुलीसोबत जवळच्याच ...

पैशांसाठी छळ करायचे, विवाहितेने गाठलं थेट पोलीस स्टेशन… पुढे काय घडलं?

जळगाव : विवाहितेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत, जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी  विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात धरणगाव ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या ‘या’ सूचना

By team

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविले जात आहे. प्रशासकीय ...

दुपारची वेळ, गुरांना चारा टाकाला अन् काहीतरी चावल्यासारखं झालं… जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : शेतात गुरांना चारा टाकताना विषारी सर्पाने चावा घेतल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यादवराव बळीराम पाटील ( ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना खुशखबर ही’ रेल्वे गाडी नियमित धावणार

By team

 रेल्वे: जळगाव जिल्यातील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नियमित रेल्वे गाडी मिळणार आहे.नांदेड वरून मुंबईला जाणारी द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी ...

हिंस्त्रप्राण्याची दहशत; ११ बकऱ्यांचा पाडला फडशा, मोठे आर्थिक नुकसान

जळगाव : हिंस्त्रप्राण्याकडून ११ बकऱ्यांचा फडशा पाडला. भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात ही घटना घडली.  या घटनेने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वनविभागाकडून पंचनामा करण्यात ...