जळगाव

पाचोर्‍याच्या सभेआधीच गुलाबराव पाटील – संजय राऊतांमध्ये जुंपली

जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची ...

शहरातील गाळेधारकांचा प्रश्न अखेर मार्गी

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव, २९ एप्रिल : शहरातील २,३६८ गाळेधारकांच्या भाडेकराराचा विषय अखेर मार्गी लागण्याची चिन्हे असून, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या विषयातून व्यापारी ...

वॉटरग्रेस कर्मचार्‍यांचा प्रताप : वजन वाढविण्यासाठी कचर्‍यात चक्क भरली माती

तरुण भारत लाईव्ह न्युज | जळगाव, १९ एप्रिल : साफसफाईचा कचरा भरताना त्यात वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरली जात असल्याचा प्रकार बुधवारी निवृत्ती नगरात ...

नाट्य परिषदेच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष मात्र जळगावसह धुळे जिल्ह्याचा निकाल ठेवला राखून

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज निवडणूक अधिकाऱयांनी घोषित केला. नियामक मंडळाच्या ६० पैकी ५८ ...

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जळगावची आघाडी

जळगाव : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2022-23 या वर्षाच्या स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जाहिर झाला ...

अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लंपास करायचे; अखेर टोळीचा पडदा फाश, ४२ मोबाईल हस्तगत

जळगाव : अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ संशयित आरोपी व ६ अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ...

मनपा कमर्चाऱ्यांच्या हातावर चाकूने वार; गुन्हा दाखल

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : हॉटेलची महानगरपालिकेत तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागात तक्रार केल्याच्या कारणावरून मनपा कर्मचारी मोहन वासुदेव बेंडाळे (५४, रा.पार्वतीनगर) यांना ...

घरगुती विद्युत मीटरसाठी दिड हजारांची लाच, फत्तेपूरात पंटरासह टेक्नशीयन जाळ्यात

जामनेर : घरात विद्युत मीटर बसवून देण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना फत्तेपूर, ता.जामनेर येथील वीज कंपनीच्या टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक ...

गुलाबराव पाटलांनी अजित पवारांसह भाजपाला काढला चिमटा, म्हणाले…

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडतील, या चर्चेने गेल्या दोन दिवसांपासून संपुर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले. मात्र, त्यानंतर ...

जळगावच्या ३१९ गावांवर पाणीटंचाईचे संकट

जळगाव : जिल्ह्यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये टंचाईच्या छायेतील ३१९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी अडीच कोटींच्या पाणीपुरवठा ...