जळगाव

म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेले, अचानक नदीला आला पूर… घटनेनं गाव हळहळलं

जळगाव: जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक भागात दुर्दैवी घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. ...

जळगावातील ‘या’ मार्केटमधून काढला तब्बल ७७ टन कचरा

जळगाव : स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम सुरु आहे. सुमारे पाच वर्षांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटची साफसफाई केली. या मोहिमेद्वारे गोलाणी मार्केटमधून तब्बल ...

फुलबाजारात महागाईचा पाऊस; झेंडू १६० तर शेवंती १७० रुपयांवर

तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। गणेश उत्सवाच्या काळात फुलबाजारात फुलांचे भाव प्रचंड वाढले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव दरम्यानच महालक्ष्मी उत्सव सुरू होतो. त्यामुळे महालक्ष्मीने ...

दुर्दैवी! अखंड हरिनाम सप्ताहाला निघाले; अर्ध्या वाटेत काळाचा घाला… जळगावमधील घटना

जळगाव : रेल्वे लाईन क्रास करत असताना दोन वृद्धांचा धावत्या रेल्वेसमोर सापडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान घडली. ...

Jalgaon News: विदेशातील विद्यार्थी गणरायाच्या भक्तीत झाले तल्लीन

By team

जळगाव : रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावात आलेल्या फ्रान्स येथील पियर मारी व मेक्सिको येथील विक्टर बाल्को हे दोन विद्यार्थी सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा ...

जळगाव प्रांताधिकाऱ्यांना हद्दपार आरोपीने दिली धमकी

By team

जळगाव ः हद्दपार आरोपीने थेट जळगावचे प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. मला हद्दपार का केले ? अशी थेट ...

गिरीश महाजन : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्हा दूधयुक्त करणार

By team

जळगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जळगाव जिल्हा दूधयुक्त कसा करता येईल, शेतकऱ्ंयांना शेतीसोबत दूग्ध व्यवसाय पुरक कसा करता येईल, याबाबत आमचा प्रयत्न सुरू असल्याचे ...

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

एरंडोल: तालुक्यातील एरंडोल महसूल मंडळात शनिवारी रात्री एक वाजेपासून रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला. या मंडळात अवघ्या पाच ...

दुर्दैवी! बैलांसाठी गवत कापयाला गेले, अचानक… मुंगसे गावात शोककळा

जळगाव : बैलांसाठी गवत कापत असताना विजेचा धक्का लागल्याने ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बापू कोळी (३३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.  अमळनेर ...

कत्तलीपूर्वीच पाच गुरांची सुटका, चार संशयित ताब्यात; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : गुरांची अवैध व निदर्यपणे होणाऱ्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई मोहीम राबविली. त्यानुसार आज एका वाहनावर कारवाई झाली. यात पाच गुरांची सुटका केली. या प्रकणी ...