नंदुरबार
Jalgaon : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल; अभाविपचे निवेदन
Jalgaon : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मधील हिवाळी सत्राच्या परीक्षांचा निकाल घोषित झाला. त्यात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या आढळून आल्यात . ...
Nandurbar : बचत गटाच्या मध्यमातून गावात रोजगार’ निर्माण करणार : डॉ. विजयकुमार गावित
Nandurbar : प्रत्येक महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रूपये दिले जात आहेत, आता गावातील महिलांनी त्यांचा रोजगार निवडायचा असून त्या ...
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा नंदुरबार जिल्ह्यांत आदिवासी न्याय यात्रा म्हणुन संबोधली जाणार
Bharat Jodo Yatra : तळोदा कांग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदुरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा ...
Nandurbar News : प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे महासंस्कृती महोत्सव ढासळा; खुर्च्या राहिल्या रिकाम्या !
( वैभव करवंदकर ) नंदुरबार : येथे सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित महासंस्कृती महोत्सव केवळ खर्च दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते का ? शासनाने ह्या ...
Lok Sabha Elections : भाजप, काँग्रेस नव्हे नंदुरबारमध्ये बाजी मारणार बिरसा फायटर्स; जाणून घ्या सविस्तर
Nandurbar Lok Sabha : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आणि ...
धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील 50 महाविद्यालये प्राचार्यांविना !
डॉ. पंकज पाटील जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या धुळे जिल्ह्यातील 27 तर नंदुरबार जिल्ह्यातील 24 महाविद्यालयांत प्राचार्याची पदे रिक्त ...
Dr. Hina Gavit : नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणणार; वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन दाखवीन !
नंदुरबार : जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी आणि नर्मदेचे वाहून जाणारे पाणी इथल्या शेतीसाठी उपयोगी यावे आणि येथील शेती सुजलाम सुफलाम व्हावी; हे माझ्या वडिलांनी पाहिलेले ...
घराला अचानक लागली आग; घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक
धडगाव : तालुक्यातील नंदलवड येथील एका घराला अचानक आग लागल्याने घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. परिणामी कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान,शासनाने नुकसान भरपाई ...
32nd Convocation Ceremony : विद्यापीठे, शिक्षक, संशोधक आणि नवकल्पना, उद्योजकता यावर भारताची प्रगती : कुलपती रमेश बैस
32nd Convocation Ceremony : जगातील तिसरी आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची प्रगती ही विद्यापीठे, शिक्षक, संशोधक आणि नवकल्पना, उद्योजकता यावर अवलंबून आहे. त्यामुळे पदवीधर ...
32nd Convocation Ceremony : नवीन शैक्ष्ाणिक धोरण विद्यार्थ्याच्या रोजगार क्ष्ामतेवर भर देणारे : डॉ. श्रीमती पंकज मित्तल
32nd Convocation Ceremony : भारताला विश्वगुरू बनविण्याची क्षमता असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण क्षेत्राशी ...















