खान्देश

Jalgaon News : अनुसूचित जातीसह ‘या’ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून काय आहे?

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता ...

MP Smita Wagh : खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश, शेतकऱ्यांनी मानले आभार

धरणगाव : पारोळा रस्त्यावरील गेट नंबर 142 वरील अंडर पासचे कार्य अनेक दिवसापासून बंद होते. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याकडे समस्या मांडली ...

चोपडा आगारात नविन बीएस सहा वाहनांचे आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या हस्ते लोकार्पण

चोपडा : चोपडा आगारात दाखल झालेल्या नवीन बीएस 6 वाहनांचे आज आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी माजी आमदार लता ...

प्रशासनाची तत्परता : चोपड्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल, शेतरस्ता अखेर खुला

जळगाव : नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे ...

अरविंद देशमुख यांची ‘दै. जळगाव तरुण भारत’ संचालकपदी सर्वानुमते निवड

जळगाव : सर्जना मीडिया सोल्यूशन संचालित दै. जळगाव तरुण भारतच्या संचालकपदी पत्रकार अरविंद देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष ...

दुर्दैवी! अज्ञात वाहनाच्या धडकेत भाजपच्या उपसरपंचाचा मृत्यू, ग्रामस्थांना घातपाताचा संशय

जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत भाजपच्या उपसरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश पाटील असे मृत उपसरपंचाचे नाव असून, ही घटना मंगळवार, ...

Jalgaon News : वीज अंगावर पडून मुलाचा मृत्यू, धानवड शिवारात दुर्घटना

जळगाव : तालुक्यातील धानवड शिवारात ढगाळ वातावरण होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. शेतशिवारात वीज अंगावर पडल्याने नातवाचा मृत्यू झाला. तर त्याचे आजोबा गंभीररीत्या जखमी ...

जळगावात ‘ईद पाडवा’चा अनोखा सोहळा; सामाजिक एकता आणि देशभक्तीचा जागर

जळगाव : गुढी पाडवा आणि ईद या दोन पवित्र सणांच्या निमित्ताने जळगाव शहरात सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा ‘ईद पाडवा’ हा अनोखा सोहळा उत्साहात साजरा ...

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी ‘या’ योजनेतून बाद होण्याची शक्यता, काय आहे कारण?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७७९ शेतकरी पीकविमा योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली आहे की ...

Jalgaon News : गिरणा 33 तर हतनूर 60 टक्क्यांवर, जिल्ह्यात 46.87 टक्के उपयुक्त पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यात 2024 च्या मान्सून काळात सरासरीपेक्षा दीडपट पर्जन्यमान झाले होते. यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहिले. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नदी-नाल्यांमध्ये जलप्रवाह ...