खान्देश

‘तरुण भारत’ ‘नारीशक्ती मंच’ तर्फे आदिशक्तींचा सन्मान

By team

जळगाव : राष्ट्रीय विचाराने प्रेरित है ‘जळगाव तरुण भारत तर्फे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविले आतात विविध आयामांच्या माणमातून हे उपक्रम राबविले जातात त्यातीलच एक ...

जळगावात तीन दिवसीय खान्देश करिअर महोत्सव, जाणून कधी अन् कुठे?

जळगाव : खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि.२९, ३० व ३१ मार्च रोजी जळगाव ...

Jalgaon News : लव्ह मॅरेज केल्याचा राग, मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला

जळगाव : यावल तालुक्यातील पिंप्री येथे सख्ख्या मामाने भाचीवर प्रेम प्रकरणातून कापण्याच्या बक्खीनं प्राणघातक हल्ला चढवला. तिच्या गळ्यावर वार केला असून तरुणीची प्रकृती गंभीर ...

Nandurbar News : झोपडीतून अवैध दारू जप्त, पोलीस येताच संशयित पसार

नंदुरबार : झोपडीतून अवैध दारू जप्त करण्यात आली. धडगाव तालुक्यातील खुंटामोडीचा पितीपाडा येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा लाख २४ हजारांचा दारू ...

Dhule News : ठाकरे सेना सोडल्याचे लागले जिव्हारी, तरुणासह आई-वडिलांनाही मारहाण

धुळे : ठाकरे सेना सोडल्याचे जिव्हारी लागल्याने वाद निर्माण झाला. या वादाचे पडसाद हाणामारीत होऊन तरुणासह त्याच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आली. यात चाकू, लोखंडी ...

Maharashtra Weather:  राज्यात उन्हाचा तडाखा वाढला ! पुढील 3 दिवस महत्वाचे, हवामान खात्याचा इशारा

By team

Maharashtra Weather: राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढला आहे. आज (ता. ९) कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने ...

कोणाचा खून करणार आहात ? ‘त्यांनी’ सांगावे ! मंत्री गुलाबराव पाटलांचा सवाल

By team

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एक वेगळीच मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची ...

जळगावात रस्ते अपघातांत वाढ, आमदार भोळे ऍक्शनमध्ये; कडक शब्दांत अधिकाऱ्यांना फटकारले!

जळगाव : जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहे. शिव कॉलनी स्टॉप येथे बुधवारी रात्री तर आकाशवाणी चौकात गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर ...

नंदुरबार जिल्हयातील सातपुडा वासियांची मोठी मागणी, जाणून घ्या काय आहे?

धडगाव : धडगाव ते नाशिक (दत्तनगर) आणि मोलगी ते दत्तनगर नाशिक बससेवा सुरू करण्याची मागणी सातपुडा परिवर्तन परिवारतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन ...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील ४८ तासांत उष्णतेच्या लाटा; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत उष्णतेच्या लाटा तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तसेच नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, ...