खान्देश
दुर्दैवी! परीक्षा देण्यासाठी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं…
जळगाव : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी निघालेल्या शिक्षकाचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप प्रल्हाद पवार ...
जळगावातील ई-वाहनधारकांना दिलासा, अखेर चार्जिंग स्टेशन सुरू!
जळगाव : शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-वाहन) बहुप्रतीक्षित असलेली सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुविधा अखेर जनतेसाठी खुली करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने बहिणाबाई चौधरी उद्यान आणि ...
खुशखबर! वंदे भारत गाड्या आता ‘या’ स्थानकांवरही थांबणार!
भुसावळ : वंदे भारत गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेने प्रायोगिक तत्वावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे-हुबळी ...
मोठी बातमी! बोगस कॉल सेंटर हाताळणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात सापडला
जळगाव : जळगावातील एल. के. फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अखेर बोगस कॉल सेंटर हाताळणारा मुख्य सूत्रधारला ...
सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या दर
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोने एक हजार ७०० रुपयांनी वधारून एक लाख २४ हजार रुपयांवर पोहचले आहे. ...
दुर्दैवी! देवदर्शनाचा प्रवास ठरला अंतिम; पाळधीतील चुलतभाऊ अपघातात जागीच ठार
जामनेर : शिरसाळा येथे दर्शनासाठी जाणारे पाळधी येथील चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या ...
एमएसएमई अंतर्गत 40 कोटींच्या कर्ज वितरणास मंजूरी, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे लघू आणि मध्यम उद्योजकांचा मेळावा उत्साहात
जळगाव : एमएसएमई मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा अनेक उद्योग व्यवसायांचा समावेश असून या उद्योगांना चालना मिळावी, आर्थीक बळ मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या ...
जळगावकरांनो, ज्योतीच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला एकदा भेट द्याच; जाणून घ्या कुठे अन् कधीपर्यंत?
जळगाव : शहरातील मक्तेदार घनश्याम बिंद यांची कन्या, वयाच्या वीसाव्या वर्षी स्वतःचे स्वतंत्र ओळखविश्व निर्माण करणारी ज्योती घनश्याम बिंद. खोटेनगरातील साध्यासुध्या वातावरणात वाढलेली ही ...
Jalgaon Weather : महाराष्ट्रात पावसासह थंडीचा इशारा, जळगावातील हवामान कसे असेल?
Jalgaon Weather : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने घसरले आहे. जळगाव ...















