खान्देश
नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा – कुलगुरू प्रा.व्ही. एल माहेश्वरी
जळगाव : नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा असून विकास पत्रकारितेद्वारा सरकारी योजना जनतेपर्यत पोहचविण्याचे काम पूर्वकाळापासून प्रसारमाध्यमांनी केले आहे. असे प्रतिपादन ...
Jalgaon News : ३५ वर्षांपासून रस्त्याची समस्या, संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेवर दिली धडक
जळगाव : गेल्या ३५ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या संतप्त नागरिकांनी आज, सोमवारी महानगरपालिकेवर धडक दिली. या वेळी महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी करत ...
संतापजनक! जळगावात ३५ वर्षीय तरुणाचे दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे
Jalgaon Crime News : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. नुकताच धरणगाव तालुक्यात टवाळखोरांच्या छेडछाडीला ...
CM Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी आणला जाणार कायदा
नाशिक : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा आणला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. नाशिकमधील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची ...
Murder Case In Bhusawal : हत्याकांडात मृताच्या पत्नीचा सहभाग, संशयित राखुंडे फरार
Bhusawal News : पूर्व वैमनस्यातून भुसावळ शहरातील रहिवासी तथा हद्दपार आरोपी मुकेश प्रकाश भालेरावची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात मृताची पत्नी सुरेखा भालेराव ...
मुलीचे अपहरण… आई-बाबाचा टाहो अन् उद्दामांची दहशत…!
पोसीस स्टेशनचा परिसर.. घाबरलेले,थकलेले भयकंपीत कुटुंबीय आता जाऊ की नको अशी मनःस्थिती. भिरभिरत्या नजरेने, आजूबाजूस पाहतात. कोणी पाहत तर नाही ना? या धास्तीनं लगबगीनं ...
बँकांमध्ये 32 कोटी रुपये ‘ईकेवायसी’च्या फेऱ्यात! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान लाभासाठी ईकेवायसी आवश्यकच
Jalgaon News : गत वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बिगरमोसमी तसेच मॉन्सूनच्या अतिवृष्टीमुळे दीड लाखाहून अधिक क्षेत्र बाधित झाले होते. शासनस्तरावरून या नुकसान ...
Jalgaon News: सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आमदार खडसेलेवा पाटीदार समाजाच्या सोहळ्यात 23 वधू-वरांचे शुभमंगल
Jalgaon News : सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळण्यासाठी सद्यःस्थितीत सामूहिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज बनली आहे. समाजाची बांधिलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन ...
वरणगाव हादरलं ! दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या
वरणगाव परिसरात एक धक्कदायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ ...