खान्देश

जळगावकरांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल

जळगाव । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच निम्म्या जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू झाली ...

संपाची हाक; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर

नंदुरबार : राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, 29 रोजी पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील कर्मचारी व शिक्षक ...

कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

By team

जळगाव : सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळवून एका तरुण शेतकऱ्याने फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, ...

कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे भजन स्पर्धा, १५० मंडळांनी नोंदविला सहभाग

तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व कै.कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ...

तीन दुमजली घरे कोसळली : जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By team

जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी नदीजवळ असलेल्या सर्वे क्रमांक ७८ ब ...

तीन गावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना-उबाठात प्रवेश

By team

पाचोरा : तालुक्यातील गाळण बुद्रुक व खुर्द, हनुमानवाडी व विष्णूनगर येथील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. वैशाली सुर्यवंशी यांनी ...

जळगावसह राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट ; पुढचे ४ दिवस असं राहील हवामान?

जळगाव । महाराष्ट्राला पुन्हा एकदा जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. ...

Nandurbar News : ‘संततधारे’ मुळे तीन जणांचा पुरात वाहून मृत्यू

By team

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात तब्बल तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यात दोन, तर ...

गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस घेऊन जाणाऱ्या नगरच्या तरूणांना पकडण्यात पोलिसांना यश

By team

जळगाव : उमर्टी सत्रासेन येथून तीन गावठी कट्टे आणि १२ जिवंत काडतुस घेऊन जात असताना अहमदनगर येथील चार तरुणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासुर गावाच्या ...

नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; तीन जणांचा मृत्यू

नंदुरबार : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून, पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली ...