खान्देश

पीएम किसान निधीचा पुढील हप्ता निघण्यापूर्वी करा ‘हे’ काम , नाहीतर अडकतील पैसे

By team

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे ...

मोठी बातमी ! माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसमध्ये करणार प्रवेश ? आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून

Former MLA Santosh Chaudhary : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. ...

गुडन्यूज! सोने-चांदीचा भाव पुन्हा एकदा घसरला ; आता १० ग्रॅमसाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार?

जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी गुडन्यूज आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत प्रचंड चढउतार पाहायला मिळाले. दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी ...

जळगाव शहरातून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा होणार सुरू ; मंत्री खडसेंना आश्वासन

By team

भुसावळ : जळगाव विमानतळावरून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे ...

Vaishali Suryavanshi : अकस्मात निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात

पाचोरा : तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कै. गजानन गोविंदा पोतदार यांच्या कुटुंबाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. ...

धरणगाव, जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार : मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

By team

जळगाव :  जळगाव व धरणगाव तालुक्यातील 51 गावांमध्ये सौर पथ दिवे व हाय मास्ट बसविण्यासाठी 101 कामांकरिता तब्बल 10 कोटी 10 लाखांचा निधी ठक्कर ...

नार-पार नदी जोड प्रकल्प रद्द ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे निषेध ; जन आंदोलनचा दिला इशारा

By team

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या नार-पार नदी जोड प्रकल्पाला केंद्रीय मंत्री यांनी सदरचा प्रकल्प हा व्यवहारिक नसल्याने रद्द केला. त्यांच्या या निर्णयाचा महाराष्ट्र ...

बनावट दारूसह वाहन जप्त; सावखेड्यात चाळीसगाव विभागाची कारवाई

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संचालक पी.पी.सुर्वे साहेब (अं व द.), उषा वर्मा, विभागीय उप आयुक्त, ...

१५ वर्षवरील रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय रद्द करा ; वीर सावरकर रिक्षा युनियनची मागणी

By team

जळगाव :   परिवहन विभागाने १५ वर्ष वरील रिक्षा स्क्रॅप करावी असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा  अशी मागणी वीर सावरकर रिक्षा ...

टवाळखोरांचा उच्छाद… पोलिसांची गस्त वाढवा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी

अमळनेर : शहरातील शाळा – कॉलेज व क्लासेसच्या बाहेर टारगट – विकृत – शाळाबाह्य मुलांच्या वाढलेल्या टवाळखोरीमुळे विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे या ...