खान्देश
शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! जळगावला पुन्हा पावसाचा अलर्ट, वाचा IMD चा अंदाज..
जळगाव । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील
जळगाव : राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी चाळीसगावचे प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली. पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या संकल्पनेतून पक्षश्रेष्ठींनी ही नियुक्ती ...
कासोदा आठवडे बाजारात मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ
कासोदा : येथील मगळवारी आठवडे बाजार असतो. जवळपास १४ ते १५ खेडी लागून आहेत. शेतकरी व मजूर वर्ग साधारणतः ३ ते ५ वाजेदरम्यान बाजारासाठी ...
एरंडोल विधानसभेसाठी ए.टी. नानांनी कसली कंबर !
जळगाव : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, आपण अन्य कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी उमेद्वारी पक्षाकडे ...
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तु ; उडाली एकच खळबळ
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीचा लाकडी जिन्याखाली बेवारस लेदर बॅग दुपारी ४ वाजता आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व ...
जळगाव जिह्यातील ‘या’ आठवडे बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक त्रस्त
कासोदा : येथील आठवडे बाजारात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. दर मंगळवारी येथे आठवडे बाजार भरत असतो. यात गर्दीचा फायदा घेत, बाजार ...
भविष्यात पक्षाने जबाबदारी दिल्यास नक्की स्विकारणार : रोहित निकम
जळगाव : मी राजकारणात आल्यापासून पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अगोदर दूध संघ ६.५ कोटी तोट्यात होता. दूध संघ वर्षभरात ...
लक्ष द्या ! बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
जळगाव : सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा”चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. ...
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह : माजी खासदार उन्मेश पाटील
चाळीसगाव : रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ...