खान्देश

देशाला प्रगती पथावर नेणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा अर्थ संकल्प सादर केला, यात युवकांना रोजगार शेती, पायाभूत सुविधांसह अनेक गोष्टींबाबत ...

ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! बजेटनंतर जळगावात सोने तब्बल 2500 रुपयाने घसरले

जळगाव । तुम्हीही सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला ...

कमळगाव बालकांचे मृत्यू प्रकरण ; परस्पर पुरलेल्या ‘त्या’ दोन बालकांचे शवविच्छेदन

By team

अडावद, ता. चोपडा : चोपडा तालुक्यातील कमळगाव  येथील शेतशिवारात अज्ञात कारणाने मृत्यू पावलेल्या ‘त्या’ तीन बालकांच्या मृत्यूचे कारण अद्यापही न समजल्याने आज दि. २२ ...

भडगाव पोलिसांच्या तपासात चोरट्याकडून ८ दुचाकी जप्त

By team

जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात भडगाव पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सखोल चौकशीतून त्याने आठ दुचाकी चोरल्याची कबुली देत त्या काढुन ...

घरगुती वादातील मारहाणीत पती ठार;आरोपी पत्नीसह मुलास अटक

By team

पाचोरा (प्रतिनिधी):- कुरंगी येथे घरगुती वादातून पत्नीसह मुलाने केलेल्या जबर मारहाणीत पती ठार झाल्याची घटना समोर आली असून पाचोरा पोलिसात आरोपी पत्नी मुला विरोधात ...

धक्कादायक ! नशिराबाद येथे पोषण आहाराच्या पाकिटात निघाला मेलेला उंदीर

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथून पोषण आहाराशी संबंधित एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिलांना व बालकांना अंगणवाडी शाळामधून वितरित होणाऱ्या पोषण ...

हतनूरचे १८ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By team

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने हतनुर धरण क्षेत्रामध्ये पाण्याची ...

ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण : दीपक रणनवरे

By team

नंदुरबार :   परशुराम आर्थिक विकास महामंडळ व ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दि. १५ ऑगस्टपासून आमरण ...

‘या’ प्रकल्पाला पहिल्याच पावसात गळती; विभागाचे अधिकारी तळ ठोकून; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तळोदा (मनोज माळी) : तालुक्यातील इच्छागव्हाण येथे लघु पाटबंधारे योजनेतून बांधण्यात आलेल्या प्रकल्पास पहिल्याच पावसात गळती लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धरण फुटण्याची ...

केळीला फळाचा दर्जा मिळावा…खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी..

By team

नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातील प्रमुख उत्पन्न असलेल्या केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी खा.स्मिता वाघ यांनी संसदेत नियम ३७७ द्वारे केली. जिल्ह्यातील ...