खान्देश
एकनाथ खडसेंचा पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप ; काय म्हणाले वाचा..
जळगाव । बुधवारी रात्री भुसावळ शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे. ...
३ जून पासून डीएड साठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार ! ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार
जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, दि. ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार ...
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; फोडलं बंद घर, गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील पिंप्राळा भागातील समर्थ नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी ...
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात जळगावमध्ये भाजप आक्रमक, म्हणाले ‘खाली डोकं…’
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड डॉ. बाबासाहेबांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं; यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात वातारण तापलं आहे. जळगाव शहरातही ...
भुसावळात गोळीबार, माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू; परिसरात खळबळ
भुसावळ : भुसावळ -जळगाव जुन्या रस्त्यावर पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. जुन्या वादातून हा खून ...
Wasim Jaffer : T20 विश्वचषकात टीम इंडिया खळबळ माजवेल, पण रोहितला हे मान्य करावं लागेल !
T20 विश्वचषक स्पर्धेचे सराव सामने सुरू झाले असून 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुढील एका महिन्यात २० संघ विजेतेपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. ...
बीजप्रक्रिया करण्याचे काय आहेत फायदे, बीजप्रक्रिया करताना कशी घ्यावयाची काळजी ?
जळगाव : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सन 2023-24 पर्यंत बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होतो. जिल्हयात विविध प्रशिक्षणे, कृषी सप्ताह, ...
शेतकऱ्यांनो, खरीप हंगामात कापूस पिकातंर्गत कडधान्य पिकाची लागवड करा, कुणी केले आवाहन
जळगाव : जिल्हयात खरीप हंगामात कापूस हे नगदी पिक घेतले जाते. जिल्हयात लागवडीलायक क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही ...
Girish Mahajan : ‘नौटंकीबाज जितेंद्र आव्हाड’, बाबासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून महाजनांची टीका
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवार, २९ रोजी नाशिक येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले. त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. ...
अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या जिहादी नराधमांना कठोर शासन द्या : विश्व हिंदू परिषदेची मागणी
जळगाव : नांदेड जिल्ह्यातील तालुका किनवटमधील मारेगाव येथील तिन दलित मुलीच्यावर अनन्वीत अत्याचारानंतर निर्घृण खून करून 27 मे रोजी वैनगंगा नदीच्या नाल्यात फेकण्यात आले. ...