खान्देश

Chandrakant Baviskar : लिलाव पद्धतीने शेती; शेतकी संघाच्या नफ्यात वाढ

जामनेर : जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची शेत जमीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी लिलाव पद्धतीने दिली जात आहे. यामुळे शेतकी संघाच्या नफ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली ...

ग्रामपंचायतमध्ये अतिक्रमण, तक्रार केल्यास ग्रामस्थांना दमदाटी; तहसीलदारांना निवेदन

धरणगाव : तालुक्यातील डॉक्टर हेडगेवार नगर ग्रामपंचायतमध्ये काठेवाडी आपली गाई म्हशी घेऊन ओपन प्लेस जागेत अतिक्रमण केलेले आहे. त्यांना बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंचासह ...

उष्णलहरीपासून अशी बचाव करा पशुधनाची; ‘या’ आहेत उपाययोजना

जळगाव : जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहेत. यामुळे नागरिकांसह मुक्याजनावरांना, पशु-पक्षींना चांगलाच फटका बसत आहेत. त्यामुळे पशुधनाची उष्णतेपासून कसा बचाव करावयाचा ? याबाबत जिल्हा ...

मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा ९०.६० टक्के मिळवून शाळेत अव्व्ल; होतंय सर्वत्र कौतुक

कासोदा : मनात काही तरी करण्याची जिद्ध आणि चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. याचाच प्रत्यय आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक ...

भारनियमनाने त्रस्त शेतकर्‍याचे महावितरण कार्यालयाच्या दारात ‘झोपा काढा’ आंदोलन

By team

जळगाव : शहरातील तापमान मागील ३ दिवसांपासून वाढले आहे. वाढत्या उष्णेतने नागरिक त्रस्त झाले असून बचावासाठी विजेचा वापरात वाढ झाली आहे. या वाढीव विजेच्या ...

वाढत्या उष्णतेचा पशुधनाला फटका ; उपचारांअभावी गमविले प्राण

By team

जिल्ह्यात तापमानाचा पारा कमी होण्याची चिन्हे नाहीत. मागील दीड महिन्यापासून तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश कधीच पार केला.  दोन आठवड्यात तापमान ४४ ते ...

जळगाव जिल्ह्यास अवकाळीचा फटका ; पाच तालुक्यांमंध्ये पिकांचे नुकसान

By team

जळगाव : राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दररोज विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या ...

शेतकऱ्यांना राशी कापूस बियाणे मिळत नाहीय; चौकशीची मागणी

धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना राशी सीडसचे 659 व महाकाॅट नामांकित बियाणे लागवडीसाठी मिळत नाहीय.  त्यामुळे प्रशासनाने चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, ...

दुर्दैवी ! वादळी वार्‍यामुळे झोपडी कोसळली, गुदमरून चौघांचा मृत्यू

जळगाव : थोरपाणी (ता.यावल) येथील आदिवासी पाड्यावर वादळाने चौघांचा बळी घेतल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. दरम्यान, आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा ...

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन ; खते,बि-बियाणे वाजवी दरात न मिळाल्यास लावा फोन! तक्रार निवारण कक्ष सुरू

By team

जळगाव : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरवठा, उपलब्धता, वाजवी दरात विक्रीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्या आहेत. तरीही अधिक दरात ...