खान्देश

आम्हाला आमच्या हक्काच भारत सरकार पाहिजे ; जळगावात उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले ?

By team

जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांची  आज जळगावात शिवतीर्थ मैदानात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे ...

Devendra Fadnavis : ‘उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे’, नक्की काय म्हणाले फडणवीस ?

भुवसाळ : आपली विकासाची गाडी आहे. या विकासाच्या गाडीला मोदीजींच भक्कम इंजिन आहे. त्याला वेगवेगळ्या पक्षाचे ढब्बे लागले आहेत. या डब्यांमध्ये दलित, गोर गरीब, ...

राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी; देवेंद्र फडणवीसांचा भुसावळातून हल्लाबोल

भुसावळ : लोकसभा निवडणुकींसाठी महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी’ म्हणत ...

बदल करून एकदा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला संघी द्या : करण पाटील

By team

जळगाव : महागाईच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही या मुद्द्यावर असेल हे आपण सारे मुद्दे आपण अनेक दिवसापासून ऐकत ...

Raksha Khadse : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रभक्ती शिकवली, आणखी काय म्हणाल्या रक्षा खडसे ?

भुसावळ : आपला प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचा आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं, असे प्रतिपादन खासदार रक्षा ...

Sanjay Savkare : बाबासाहेबांचा आदर कोण करतय, हे सगळ्यांना माहितेय !

भुसावळ : दिल्ली येथील बाबासाहेबांचा बंगला स्मारक बनवला. त्या बंगल्यामध्ये बाहेरून प्रतिकृती जी आहे ती संविधानाची प्रतिकृती दिसते. त्यात बाबासाहेबांचे भाषण, ग्रंथ वगैरे सगळे ...

उद्धव ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन

By team

जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचार्थ  आज जळगावात सभा पार पडत आहे.  या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे ...

Devendra Fadnavis : भुसावळात फडणवीसांचं आगमन, सभास्थळी जंगी स्वागत

भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौक येथे सभा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना सक्षम व स्वावलंबी केले !

धुळे : महानगराजवळील बाळापूर गावात गाव दरवाज्यानजीक भाजपा-महायुतीच्या वतीने जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे म.न.पा. चे माजी महापौर जयश्री अहिरराव या बोलत ...

भारताला आत्मनिर्भर, विकसित करण्यासाठी सुशिक्षित युवकांचे मत महत्त्वाचे !

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ...